शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
4
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
5
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
6
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
7
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
8
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
10
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
11
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
12
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
13
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
14
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
15
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
16
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
17
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
18
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
19
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
20
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

शेडमध्ये बांधलेल्या दोन गायी चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST

रस्त्यावर खड्डे जालना : तालुक्यातील साळेगाव घारे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून वाहने ...

रस्त्यावर खड्डे

जालना : तालुक्यातील साळेगाव घारे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड झाले आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

लसीकरण केंद्रास नगराध्यक्षांची भेट

जालना : शहरातील नूतन वसाहत प्रभाग क्रमांक २७ मध्ये नगरसेवक अरुण मगरे, रवी जगदाळे यांनी सुरू केलेल्या लसीकरण केंद्रास नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, युवा नेते अक्षय गोरंट्याल यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी गणेशआप्पा एलगुंदे, आनंद लोखंडे, रंजित मगरे, सागर ढक्का, अजय जाधव, योगेश माधवाले, वल्लभ कुलकर्णी, अनिस शेख आदी उपस्थित होते.

दाभाडीत हार्डवेअर मशिनरीचे दुकान फोडले

बदनापूर : तालुक्यातील दाभाडी येथे हार्डवेअर व मशिनरीचे दुकान फोडून रोख रक्कम व साहित्य असा एकूण ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. दाभाडी येथील कैलास रामकिसन म्हसलकर यांचे मशिनरी आणि हार्डवेअरचे दुकान आहे. चोरट्यांनी मध्यरात्रीनंतर दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास चव्हाण हे करीत आहेत.

अंबड येथे सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार

अंबड : बँक दिनानिमित्त एसबीआय बँकेच्या अंबड शाखेच्या वतीने मराठवाडा सेवानिवृत्त मंडळाचे जिल्हासंपर्क प्रमुख व्ही. एस. तिडके यांच्यासह विविध क्षेत्रातील ग्राहकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सुनीलराम देवा, दिनेश भल्ला, विजय सोनकोसरे, अंकुश जाधव, अश्विनी खेडकर, सुमित देशमुख, अभिषेक कुमार आदींची उपस्थिती होती.

पासोडीत दिव्यांग निराधार महिलेस मदत

जाफराबाद : प्रहार जनशक्तीच्या वतीने पासोडी येथील एका दिव्यांग तथा निराधार महिलेच्या घरासाठी टिनपत्रे व तिला साडी-चोळी देण्यात आली. या वेळी जिल्हाध्यक्ष श्रीमंत राऊत, तालुकाप्रमुख दत्ता भालके, शरद पंडित, सुनील पंडित, एकनाथ शिंदे, तानाजी पंडित, दगडुबा शिंदे, दिलीप देवढे, राहुल म्हस्के, योगेश पाचरणे, अरुण जंजाळ, प्रवीण शेळके आदींची उपस्थिती होती.

स्मशानभूमीची पाहणी

वालसावंगी : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतीच येथील बारी समाज स्मशानभूमीची पाहणी केली. येथील स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी परिश्रम घेणाऱ्या युवकांचे कौतुक केले. याप्रसंगी राजू कोथलकर, मनीष बोडखे, गणेश पायघन, संजय कोथळकर, किशोरकुमार फुसे, हिरालाल कोथळकर हे हजर होते.

पावसाची प्रतीक्षा

परतूर : तालुक्यात आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने नुकतीच पेरणी झालेली पिके सुकू लागली आहेत. जूनच्या शेवटच्या आठवड्यात अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी केलेली लागवड कडक उन्हामुळे नष्ट होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.