शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पीककर्जासाठी बाराशे कोटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 01:09 IST

खरीप हंगामाची लगबग शेतकऱ्यांकडून ज्या प्रमाणे जमिनिची मशागत करून सुरू आहे, त्याप्रमाणे प्रशासनही कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तयारीला लागल्याचे चित्र आहे. यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकाना एक हजार २४३ कोटी ६० लाख रूपयांचे पीककर्ज वाटप करायचे आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगामाची लगबग शेतकऱ्यांकडून ज्या प्रमाणे जमिनिची मशागत करून सुरू आहे, त्याप्रमाणे प्रशासनही कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तयारीला लागल्याचे चित्र आहे. यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकाना एक हजार २४३ कोटी ६० लाख रूपयांचे पीककर्ज वाटप करायचे आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा सहकार निबधंक नारायण आघाव यांनी लोकमतशी बोलताना दिली. या बाबत आघाव यांनी सांगितले की, यंदा जिल्हा अग्रणी बँकेने पीककर्ज वाटपाला प्राधान्य देण्यासाठी भरीव तरतूद केली आहे. त्यानुसार खरीप हंगामासाठी एक हजार २४३ कोटी रूपये ठेवण्यात आले आहेत. तर रब्बीसाठीची देखील भरीव तरतूद आहे.त्यातच आता राज्य सरकारने कर्जमाफीची योजना जाहीर केल्याने जालना जिल्ह्याला जवळपास ५५० कोटी रूपयांचे पीककर्ज माफ झाले आहे. त्यामुळे ज्या नवीन शेतक-यांना कर्ज देणे आता अधिक सोपे होणार असून, जालना जिल्ह्यातील जवळपास ९५ हजार शेतक-यांना पीककर्ज मिळणार आहे. काही बँका या कर्जवाटपासाठी पाहिजे तेवढे सहकार्य करत नसल्याचे दिसून आले असून, या बाबत त्यांच्या वरिष्ठ कार्यालयास अहवाल पाठवण्यात येतील.जालना : वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवणारसरकारकडून शेतक-यांचे हित जपण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न चालविले जात आहेत. कर्ज देण्यासाठी यंदा जालना जिल्हा वार्षिक पत आरखड्यात भरीव तरतूद केली आहे. असे असताना आता ऐन महत्वाच्या वेळेला जर कुठल्याही बँकेने यात दिरंगाई केल्यास त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत. सहकार विभागा तसेच जिल्हाधिका-यांशी या बाबत चर्चा करून निर्णय धेतला जाणार आहे. त्यामुळे खासगी बँकांनी हे आपले काम नाही असे समजू नये. काही राष्ट्रीयकृत बँकांकडूनही कर्ज वाटप केले जात नसल्याचे चि९ आहे. याची त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरी