शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

पीककर्जासाठी बाराशे कोटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 01:09 IST

खरीप हंगामाची लगबग शेतकऱ्यांकडून ज्या प्रमाणे जमिनिची मशागत करून सुरू आहे, त्याप्रमाणे प्रशासनही कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तयारीला लागल्याचे चित्र आहे. यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकाना एक हजार २४३ कोटी ६० लाख रूपयांचे पीककर्ज वाटप करायचे आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगामाची लगबग शेतकऱ्यांकडून ज्या प्रमाणे जमिनिची मशागत करून सुरू आहे, त्याप्रमाणे प्रशासनही कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तयारीला लागल्याचे चित्र आहे. यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकाना एक हजार २४३ कोटी ६० लाख रूपयांचे पीककर्ज वाटप करायचे आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा सहकार निबधंक नारायण आघाव यांनी लोकमतशी बोलताना दिली. या बाबत आघाव यांनी सांगितले की, यंदा जिल्हा अग्रणी बँकेने पीककर्ज वाटपाला प्राधान्य देण्यासाठी भरीव तरतूद केली आहे. त्यानुसार खरीप हंगामासाठी एक हजार २४३ कोटी रूपये ठेवण्यात आले आहेत. तर रब्बीसाठीची देखील भरीव तरतूद आहे.त्यातच आता राज्य सरकारने कर्जमाफीची योजना जाहीर केल्याने जालना जिल्ह्याला जवळपास ५५० कोटी रूपयांचे पीककर्ज माफ झाले आहे. त्यामुळे ज्या नवीन शेतक-यांना कर्ज देणे आता अधिक सोपे होणार असून, जालना जिल्ह्यातील जवळपास ९५ हजार शेतक-यांना पीककर्ज मिळणार आहे. काही बँका या कर्जवाटपासाठी पाहिजे तेवढे सहकार्य करत नसल्याचे दिसून आले असून, या बाबत त्यांच्या वरिष्ठ कार्यालयास अहवाल पाठवण्यात येतील.जालना : वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवणारसरकारकडून शेतक-यांचे हित जपण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न चालविले जात आहेत. कर्ज देण्यासाठी यंदा जालना जिल्हा वार्षिक पत आरखड्यात भरीव तरतूद केली आहे. असे असताना आता ऐन महत्वाच्या वेळेला जर कुठल्याही बँकेने यात दिरंगाई केल्यास त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत. सहकार विभागा तसेच जिल्हाधिका-यांशी या बाबत चर्चा करून निर्णय धेतला जाणार आहे. त्यामुळे खासगी बँकांनी हे आपले काम नाही असे समजू नये. काही राष्ट्रीयकृत बँकांकडूनही कर्ज वाटप केले जात नसल्याचे चि९ आहे. याची त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरी