शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

५५ हजार ७४६ जणांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 01:04 IST

राज्य सरकारच्यावतीने सुरु करण्यात आलेली १०८ अ‍ॅम्ब्युलन्स सेवा रुग्णांना जीवनदायी ठरताना दिसत आहे. या मोफत सेवेअंतर्गत मागील पाच वर्षात जिल्हाभरातील तब्बल ५५ हजार ७४६ रुग्णांवर उपचार करण्यात आले

दीपक ढोले।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य सरकारच्यावतीने सुरु करण्यात आलेली १०८ अ‍ॅम्ब्युलन्स सेवा रुग्णांना जीवनदायी ठरताना दिसत आहे. या मोफत सेवेअंतर्गत मागील पाच वर्षात जिल्हाभरातील तब्बल ५५ हजार ७४६ रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर यात १५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचे प्राण वाचविल्याची माहिती जिल्हा रुग्णांलयाच्यावतीने देण्यात आली.अपघातात जखमी झालेले व इतर रुग्णांना त्वरीत उपचार मिळावे, यासाठी सरकारतर्फे २०१४ साली मोफत अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरु करण्यात आली. यात डॉक्टर असल्याने रुग्णवाहिकेमध्ये रुग्णावर उपचार करण्यात येतात. गरज पडल्यास त्या रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येते. या मोफत रुग्णवाहिकेचा रुग्णांना फायदा होत असून, जालना जिल्ह्यातही याचा फायदा होत आहे. मागील पाच वर्षात जिल्ह्यातील ५५ हजार ७४६ रुग्णांवर या अतंर्गत उपचार करण्यात आले, तर १५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचे प्राण वाचविण्यात आले आहेत. यात २०१४ साली ४ हजार ९५७, २०१५ साली ८ हजार ३९५, २०१६ साली १३ हजार २९०, २०१७ साली १९ हजार ५५३, तसेच २०१८ साली ९ हजार ५५१ रुग्णांवर उपचार करण्यात आले. जिल्ह्यासाठी १५ रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. यावर दररोज जवळपास ४० ते ५० कॉल येतात. यातील प्रत्येक रुग्णवाहिकेला दररोज दोन रुग्णांना आणावे लागते. यामुळे ही रुग्णावाहिका जिल्ह्यातील रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहेत.

टॅग्स :Medicalवैद्यकीयgovernment schemeसरकारी योजना