शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

५५ हजार ७४६ जणांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 01:04 IST

राज्य सरकारच्यावतीने सुरु करण्यात आलेली १०८ अ‍ॅम्ब्युलन्स सेवा रुग्णांना जीवनदायी ठरताना दिसत आहे. या मोफत सेवेअंतर्गत मागील पाच वर्षात जिल्हाभरातील तब्बल ५५ हजार ७४६ रुग्णांवर उपचार करण्यात आले

दीपक ढोले।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य सरकारच्यावतीने सुरु करण्यात आलेली १०८ अ‍ॅम्ब्युलन्स सेवा रुग्णांना जीवनदायी ठरताना दिसत आहे. या मोफत सेवेअंतर्गत मागील पाच वर्षात जिल्हाभरातील तब्बल ५५ हजार ७४६ रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर यात १५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचे प्राण वाचविल्याची माहिती जिल्हा रुग्णांलयाच्यावतीने देण्यात आली.अपघातात जखमी झालेले व इतर रुग्णांना त्वरीत उपचार मिळावे, यासाठी सरकारतर्फे २०१४ साली मोफत अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरु करण्यात आली. यात डॉक्टर असल्याने रुग्णवाहिकेमध्ये रुग्णावर उपचार करण्यात येतात. गरज पडल्यास त्या रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येते. या मोफत रुग्णवाहिकेचा रुग्णांना फायदा होत असून, जालना जिल्ह्यातही याचा फायदा होत आहे. मागील पाच वर्षात जिल्ह्यातील ५५ हजार ७४६ रुग्णांवर या अतंर्गत उपचार करण्यात आले, तर १५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचे प्राण वाचविण्यात आले आहेत. यात २०१४ साली ४ हजार ९५७, २०१५ साली ८ हजार ३९५, २०१६ साली १३ हजार २९०, २०१७ साली १९ हजार ५५३, तसेच २०१८ साली ९ हजार ५५१ रुग्णांवर उपचार करण्यात आले. जिल्ह्यासाठी १५ रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. यावर दररोज जवळपास ४० ते ५० कॉल येतात. यातील प्रत्येक रुग्णवाहिकेला दररोज दोन रुग्णांना आणावे लागते. यामुळे ही रुग्णावाहिका जिल्ह्यातील रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहेत.

टॅग्स :Medicalवैद्यकीयgovernment schemeसरकारी योजना