शहरं
Join us  
Trending Stories
1
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
2
बुरहान वानीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दिल्ली बॉम्बस्फोट घडवला? डॉ. उमर बद्दल मोठा खुलासा...
3
T20 World Cup 2026 Schedule Announced : टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाक एकाच गटात
4
खडसे-महाजन वादात माझा सँडविच होतोय; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचे मोठे विधान
5
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर CM फडणवीसांचे भाष्य; म्हणाले, “निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया...”
6
Video: धक्कादायक! माजी आमदार निर्मला गावित यांना अज्ञात कारने उडवले, रुग्णालयात दाखल
7
कुटुंबियांचा लग्नास विरोध; पाकिस्तानी हिंदू प्रेमी युगुल सीमा ओलांडून भारतात, BSF ने घेतले ताब्यात
8
“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द
9
बिहार फत्ते; आता 'या' दोन राज्यात NDA चे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा मोठा दावा...
10
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
11
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
12
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
13
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
14
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
15
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
16
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
17
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
18
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
19
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
20
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

५५ हजार ७४६ जणांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 01:04 IST

राज्य सरकारच्यावतीने सुरु करण्यात आलेली १०८ अ‍ॅम्ब्युलन्स सेवा रुग्णांना जीवनदायी ठरताना दिसत आहे. या मोफत सेवेअंतर्गत मागील पाच वर्षात जिल्हाभरातील तब्बल ५५ हजार ७४६ रुग्णांवर उपचार करण्यात आले

दीपक ढोले।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य सरकारच्यावतीने सुरु करण्यात आलेली १०८ अ‍ॅम्ब्युलन्स सेवा रुग्णांना जीवनदायी ठरताना दिसत आहे. या मोफत सेवेअंतर्गत मागील पाच वर्षात जिल्हाभरातील तब्बल ५५ हजार ७४६ रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर यात १५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचे प्राण वाचविल्याची माहिती जिल्हा रुग्णांलयाच्यावतीने देण्यात आली.अपघातात जखमी झालेले व इतर रुग्णांना त्वरीत उपचार मिळावे, यासाठी सरकारतर्फे २०१४ साली मोफत अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरु करण्यात आली. यात डॉक्टर असल्याने रुग्णवाहिकेमध्ये रुग्णावर उपचार करण्यात येतात. गरज पडल्यास त्या रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येते. या मोफत रुग्णवाहिकेचा रुग्णांना फायदा होत असून, जालना जिल्ह्यातही याचा फायदा होत आहे. मागील पाच वर्षात जिल्ह्यातील ५५ हजार ७४६ रुग्णांवर या अतंर्गत उपचार करण्यात आले, तर १५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचे प्राण वाचविण्यात आले आहेत. यात २०१४ साली ४ हजार ९५७, २०१५ साली ८ हजार ३९५, २०१६ साली १३ हजार २९०, २०१७ साली १९ हजार ५५३, तसेच २०१८ साली ९ हजार ५५१ रुग्णांवर उपचार करण्यात आले. जिल्ह्यासाठी १५ रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. यावर दररोज जवळपास ४० ते ५० कॉल येतात. यातील प्रत्येक रुग्णवाहिकेला दररोज दोन रुग्णांना आणावे लागते. यामुळे ही रुग्णावाहिका जिल्ह्यातील रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहेत.

टॅग्स :Medicalवैद्यकीयgovernment schemeसरकारी योजना