शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 01:17 IST

शहरातील प्रमुख रस्त्यांवर धावणाऱ्या भरधाव व बेशिस्त वाहनधारकांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील प्रमुख रस्त्यांवर धावणाऱ्या भरधाव व बेशिस्त वाहनधारकांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक नियंत्रण शाखेकडे नियंत्रणाचा अभाव असल्याने ठिकठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होत आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्रस्त नागरिकांनी केला आहे.शहरातील बसस्थानक, सुभाष चौक, मामा चौक, सिंधी बाजार, मंमादेवी, शनी मंदिर, भोकरदन नाका व पाणीवेस येथे सकाळी आणी सायंकाळी वाहतूक कोंडी होत आहे. बेशिस्त बाहनधारक व रीक्षा चालकांकडे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. बसस्थानक परिसरात तर रीक्षा चालकांनी सर्वानांच हैराण करून सोडले आहे. येथे नेहमीच रस्त्यावर रिक्षा उभ्या असल्याने वाहनधारकांना व नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे शहरात छोटे मोठे अपघातही होतात. शहरातील रस्त्यावर पाकींगसाठी जागा असतांनाही रिक्षाचालक व बेशिस्त वाहनधारक रस्त्यावर वाहने उभी करतात. परिणामी नागरिकांसाठी वाहतूक कोंडी डोखेदुखी ठरत आहे. संबधित विभागाने वाहतूकीला शिस्त लावावी, अशी मागणी नागरिक करीत आहे.हातगाड्यांचा वाहतुकीस अडथळानगरपालिकेने महिन्यांपूर्वीच शहरातील प्रमुख मार्गावरील हातगाड्या हटविल्या होत्या. काही रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला होता. मात्र, शहरातील गांधीचमन, मंमादेवी परिसरत, शनीमंदिर चौक, मामाचौक परिसरात रस्त्यावर हातगाड्या सर्रासपणे लावल्या जातात.शहरात औरंगाबाद, नादेंड व अन्य जिल्ह्यातील रीक्षा चालकांचा वावर वाढला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात एम.एच २०, एम. एच.४१ व अन्य पासिंगच्या रिक्षा मोठ्या प्रमाणात दिसत आहे. परिणामी, वाहतूकीची मोठी कोंडी होत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाtraffic policeवाहतूक पोलीस