शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 01:17 IST

शहरातील प्रमुख रस्त्यांवर धावणाऱ्या भरधाव व बेशिस्त वाहनधारकांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील प्रमुख रस्त्यांवर धावणाऱ्या भरधाव व बेशिस्त वाहनधारकांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक नियंत्रण शाखेकडे नियंत्रणाचा अभाव असल्याने ठिकठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होत आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्रस्त नागरिकांनी केला आहे.शहरातील बसस्थानक, सुभाष चौक, मामा चौक, सिंधी बाजार, मंमादेवी, शनी मंदिर, भोकरदन नाका व पाणीवेस येथे सकाळी आणी सायंकाळी वाहतूक कोंडी होत आहे. बेशिस्त बाहनधारक व रीक्षा चालकांकडे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. बसस्थानक परिसरात तर रीक्षा चालकांनी सर्वानांच हैराण करून सोडले आहे. येथे नेहमीच रस्त्यावर रिक्षा उभ्या असल्याने वाहनधारकांना व नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे शहरात छोटे मोठे अपघातही होतात. शहरातील रस्त्यावर पाकींगसाठी जागा असतांनाही रिक्षाचालक व बेशिस्त वाहनधारक रस्त्यावर वाहने उभी करतात. परिणामी नागरिकांसाठी वाहतूक कोंडी डोखेदुखी ठरत आहे. संबधित विभागाने वाहतूकीला शिस्त लावावी, अशी मागणी नागरिक करीत आहे.हातगाड्यांचा वाहतुकीस अडथळानगरपालिकेने महिन्यांपूर्वीच शहरातील प्रमुख मार्गावरील हातगाड्या हटविल्या होत्या. काही रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला होता. मात्र, शहरातील गांधीचमन, मंमादेवी परिसरत, शनीमंदिर चौक, मामाचौक परिसरात रस्त्यावर हातगाड्या सर्रासपणे लावल्या जातात.शहरात औरंगाबाद, नादेंड व अन्य जिल्ह्यातील रीक्षा चालकांचा वावर वाढला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात एम.एच २०, एम. एच.४१ व अन्य पासिंगच्या रिक्षा मोठ्या प्रमाणात दिसत आहे. परिणामी, वाहतूकीची मोठी कोंडी होत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाtraffic policeवाहतूक पोलीस