शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 01:17 IST

शहरातील प्रमुख रस्त्यांवर धावणाऱ्या भरधाव व बेशिस्त वाहनधारकांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील प्रमुख रस्त्यांवर धावणाऱ्या भरधाव व बेशिस्त वाहनधारकांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक नियंत्रण शाखेकडे नियंत्रणाचा अभाव असल्याने ठिकठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होत आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्रस्त नागरिकांनी केला आहे.शहरातील बसस्थानक, सुभाष चौक, मामा चौक, सिंधी बाजार, मंमादेवी, शनी मंदिर, भोकरदन नाका व पाणीवेस येथे सकाळी आणी सायंकाळी वाहतूक कोंडी होत आहे. बेशिस्त बाहनधारक व रीक्षा चालकांकडे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. बसस्थानक परिसरात तर रीक्षा चालकांनी सर्वानांच हैराण करून सोडले आहे. येथे नेहमीच रस्त्यावर रिक्षा उभ्या असल्याने वाहनधारकांना व नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे शहरात छोटे मोठे अपघातही होतात. शहरातील रस्त्यावर पाकींगसाठी जागा असतांनाही रिक्षाचालक व बेशिस्त वाहनधारक रस्त्यावर वाहने उभी करतात. परिणामी नागरिकांसाठी वाहतूक कोंडी डोखेदुखी ठरत आहे. संबधित विभागाने वाहतूकीला शिस्त लावावी, अशी मागणी नागरिक करीत आहे.हातगाड्यांचा वाहतुकीस अडथळानगरपालिकेने महिन्यांपूर्वीच शहरातील प्रमुख मार्गावरील हातगाड्या हटविल्या होत्या. काही रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला होता. मात्र, शहरातील गांधीचमन, मंमादेवी परिसरत, शनीमंदिर चौक, मामाचौक परिसरात रस्त्यावर हातगाड्या सर्रासपणे लावल्या जातात.शहरात औरंगाबाद, नादेंड व अन्य जिल्ह्यातील रीक्षा चालकांचा वावर वाढला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात एम.एच २०, एम. एच.४१ व अन्य पासिंगच्या रिक्षा मोठ्या प्रमाणात दिसत आहे. परिणामी, वाहतूकीची मोठी कोंडी होत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाtraffic policeवाहतूक पोलीस