शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मुख्य रस्त्यावरच वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:16 IST

वाटूर फाटा येथील मुख्यमार्गावर अस्ताव्यस्त वाहनामुळे वाहतूक कोंडी झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कवाटूर फाटा : येथील मुख्यमार्गावर अस्ताव्यस्त वाहनामुळे वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे परिसरात वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. तब्बल तासभर वाहतूक ठप्प झाल्याने दूरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. पोलीस नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना या कोंडीचा त्रास झाला.तालुक्यातील बाजापेठेचे गाव असल्याने विविध साहित्य खरेदीसाठी ग्रामीण भागातील ग्रामस्थ गावात येतात. रविवार असल्याने बऱ्यापैकी लग्न सोहळ होते. यामुळे गावात वाहनांची वर्दळ वाढली होती. आधीच गावातील मुख्य रस्ता अरुंद आहे. गावात वाहने लावण्यासाठी कुठलीच सुविधा नसल्याने जागा दिसेल तेथे वाहनधारक आपली वाहने लावतात. यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. रविवारी दुपारी दीडवाजेच्या सुमारास रस्त्यावरील वाहने, हातगाडया यामुळे जड वाहनांना जाण्यास अडचणी आल्याने वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे जालना मंठा या हायवे रोडवर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. याकडे पोलिसांकडे तक्रारी करुनही कायम दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.ग्रामपंचायतने सहा महिन्यात अगोदर नो पार्किंगचे परिसरात फलक लावले पोलीस निरीक्षक रेंग यांच्या हस्ते फलकाचे आनावरण केले होते. असे असतानासुध्दा परिसरात सर्रासपणे रस्त्यावर वाहनेल लावण्यात येते याकडे पोलिसांचे कायम दुर्लक्ष होत आहे.या वाहतूककोंडीचा त्रास सर्वसामान्य नागरिक आणि परिसरातील दुकानदारांना होतो. वाहनचालक नो पार्किंगमध्ये गाडी लावत असेल तर त्यावर कारवाई होण अपेक्षित आहे. मात्र याकडे पोलीस दुर्लक्ष करीत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूक