शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मुख्य रस्त्यावरच वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:16 IST

वाटूर फाटा येथील मुख्यमार्गावर अस्ताव्यस्त वाहनामुळे वाहतूक कोंडी झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कवाटूर फाटा : येथील मुख्यमार्गावर अस्ताव्यस्त वाहनामुळे वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे परिसरात वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. तब्बल तासभर वाहतूक ठप्प झाल्याने दूरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. पोलीस नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना या कोंडीचा त्रास झाला.तालुक्यातील बाजापेठेचे गाव असल्याने विविध साहित्य खरेदीसाठी ग्रामीण भागातील ग्रामस्थ गावात येतात. रविवार असल्याने बऱ्यापैकी लग्न सोहळ होते. यामुळे गावात वाहनांची वर्दळ वाढली होती. आधीच गावातील मुख्य रस्ता अरुंद आहे. गावात वाहने लावण्यासाठी कुठलीच सुविधा नसल्याने जागा दिसेल तेथे वाहनधारक आपली वाहने लावतात. यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. रविवारी दुपारी दीडवाजेच्या सुमारास रस्त्यावरील वाहने, हातगाडया यामुळे जड वाहनांना जाण्यास अडचणी आल्याने वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे जालना मंठा या हायवे रोडवर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. याकडे पोलिसांकडे तक्रारी करुनही कायम दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.ग्रामपंचायतने सहा महिन्यात अगोदर नो पार्किंगचे परिसरात फलक लावले पोलीस निरीक्षक रेंग यांच्या हस्ते फलकाचे आनावरण केले होते. असे असतानासुध्दा परिसरात सर्रासपणे रस्त्यावर वाहनेल लावण्यात येते याकडे पोलिसांचे कायम दुर्लक्ष होत आहे.या वाहतूककोंडीचा त्रास सर्वसामान्य नागरिक आणि परिसरातील दुकानदारांना होतो. वाहनचालक नो पार्किंगमध्ये गाडी लावत असेल तर त्यावर कारवाई होण अपेक्षित आहे. मात्र याकडे पोलीस दुर्लक्ष करीत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूक