शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

मुख्य रस्त्यावरच वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:16 IST

वाटूर फाटा येथील मुख्यमार्गावर अस्ताव्यस्त वाहनामुळे वाहतूक कोंडी झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कवाटूर फाटा : येथील मुख्यमार्गावर अस्ताव्यस्त वाहनामुळे वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे परिसरात वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. तब्बल तासभर वाहतूक ठप्प झाल्याने दूरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. पोलीस नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना या कोंडीचा त्रास झाला.तालुक्यातील बाजापेठेचे गाव असल्याने विविध साहित्य खरेदीसाठी ग्रामीण भागातील ग्रामस्थ गावात येतात. रविवार असल्याने बऱ्यापैकी लग्न सोहळ होते. यामुळे गावात वाहनांची वर्दळ वाढली होती. आधीच गावातील मुख्य रस्ता अरुंद आहे. गावात वाहने लावण्यासाठी कुठलीच सुविधा नसल्याने जागा दिसेल तेथे वाहनधारक आपली वाहने लावतात. यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. रविवारी दुपारी दीडवाजेच्या सुमारास रस्त्यावरील वाहने, हातगाडया यामुळे जड वाहनांना जाण्यास अडचणी आल्याने वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे जालना मंठा या हायवे रोडवर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. याकडे पोलिसांकडे तक्रारी करुनही कायम दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.ग्रामपंचायतने सहा महिन्यात अगोदर नो पार्किंगचे परिसरात फलक लावले पोलीस निरीक्षक रेंग यांच्या हस्ते फलकाचे आनावरण केले होते. असे असतानासुध्दा परिसरात सर्रासपणे रस्त्यावर वाहनेल लावण्यात येते याकडे पोलिसांचे कायम दुर्लक्ष होत आहे.या वाहतूककोंडीचा त्रास सर्वसामान्य नागरिक आणि परिसरातील दुकानदारांना होतो. वाहनचालक नो पार्किंगमध्ये गाडी लावत असेल तर त्यावर कारवाई होण अपेक्षित आहे. मात्र याकडे पोलीस दुर्लक्ष करीत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूक