शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

वंचित लाभार्थ्यांना मिळणार शौचालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:42 IST

स्वच्छता मिशनअंतर्गत जिल्ह्यातील जे कुटुंब २०१२ च्या शौचालयाच्या अनुदानापासून वंचित राहिले होते. त्या वंचित कुटुंबांना शौचालयाचे अनुदान मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वच्छता मिशनअंतर्गत जिल्ह्यातील जे कुटुंब २०१२ च्या शौचालयाच्या अनुदानापासून वंचित राहिले होते. त्या वंचित कुटुंबांना शौचालयाचे अनुदान मिळणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ३७ हजार ३७७ लाभार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याची माहिती जि.प. च्या स्वच्छ भारत मिशनच्यावतीने देण्यात आली.देश हागंणदारी मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने स्वच्छ भारत मशीन योजना सुरु करण्यात आली. त्यानुसार ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपये अनुदान देण्यात आले.२०१२ साली २ लाख ६२ हजार कुटुंबांपैकी १ लाख ७४ हजार कुटुंबांना शौचालय देण्यात आले. या सर्वेक्षणातच काही कटुंब शौचालय अनुदानापासून वंचित राहिले होते. त्यानंतर केंद्र सरकारने जि.प. च्या स्वच्छ भारत मिशन विभागाला वंचित कुटुंबांची माहिती जमा करण्याचे आदेश दिले होते.त्यानूसार जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन विभागाच्यावतीने जिल्हाभरात पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ३७ हजार ३७७ कुटुंब वंचित असल्याचे समोर आले.या वंचित लाभार्थ्यांना लवकरच अनुदान देण्यात येणार असून, या लाभार्थ्यांनी त्वरीत अनुदान घेवून जाण्याचे आव्हान जि.प.च्या स्वच्छ भारत मिशनच्यावतीने करण्यात आले आहे.समाजातील अंधश्रद्धा, व अनिष्ठ रुढी परंपरांवर प्रबोधन करुन आदर्श समाज निर्मितीसाठी मह्त्वपूर्ण योगदान देणारा वारकरी संप्रदायजिल्ह्यातील हागणदारीवर प्रबोधनाच्या माध्यमातून परिवर्तन करणार आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील ग्रामीण भागात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी वारकरी सांप्रदायाचा सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे...तरच मिळणार लाभजिल्ह्यातील जी कुटुंबे शौचालयापासून वंचित आहेत अशा कुटुंबाची माहिती जमा करून एकत्रितपणे ती एसबीएम व एमआयएस वर अपलोड करावयाची आहे. परंतु जोपर्यंत ही माहिती दिली जाणार नाही. तोवर लाभार्थ्यांना लाभ मिळणार नाही.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाJalna z pजालना जिल्हा परिषद