शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

जालन्यात काँग्रेस पदाधिका-यांचे तीन दिवसीय शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 23:37 IST

जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. हॉटेल बगडियामध्ये ३० जानेवारीपासून होणा-या या कार्यशाळेत प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि अ.भा.काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन प्रकाश हे मार्गदर्शन करणार आहेत.

जालना : जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. हॉटेल बगडियामध्ये ३० जानेवारीपासून होणा-या या कार्यशाळेत प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि अ.भा.काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन प्रकाश हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.गोरंट्याल म्हणाले की, काँग्रेसच्या या शिबिरात आजी माजी पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जि.प.सदस्य यांच्यासह जिल्ह्यातील विविध सेलचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. काँग्रेसची आजची भूमिका आणि पक्षाचे धोरण यावर मान्यवरांकडून मार्गदर्शन केले जाईल. शहरासह जिल्ह्यात काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून चोखपणे काम करीत आहे. याचीच धास्ती भाजप नेत्यांनी घेतली असून, सत्तेचा दुरुपयोग करीत नगरसेवक फोडाफोडीचे राजकारण खेळले जात आहे. नगरसेवकांना पैशांचे आमिष दाखविले जात आहे. नैतिकतेचा वारसा सांगणाºया या पक्षाच्या नेत्यांनी सर्व नैतिकता धाब्यावर बसविल्याची टीकाही त्यांनी केली. काँग्रेसचे नगरसेवक पक्षात घेताना त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना त्याच वॉर्डातून निवडून आणून दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले. तसे न झाल्यास या नेत्यांनी राजकारण सोडून द्यावे. नाही तर आपण राजकारण सोडून देऊ, असे आव्हान गोरंट्याल यांनी दिले. पत्रकार परिषदेस जिल्हा सरचिटणीस राम सावंत, शेख महेमूद, माजी नगरसेवक वैभव उगले, विनोद यादव आदी उपस्थित होते..................................रावसाहेब दानवेंनी भूमिका स्पष्ट करावी...जालना-जायकवाडी योजनेवर केवळ जालन्याचा हक्क असताना अंबडचा हिस्सा मागितला जात आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे गोरंट्याल म्हणाले. अंबड पालिकेचे थकित वीजबिल जालन्याने का भरावे, असा सवालही त्यांनी केला.....................................पक्ष सोडणा-यांवर कारवाईकाँग्रेस पक्ष सोडून भाजपत जाणा-या नगरसेवकांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. पक्षाचा व्हीप त्यांना बजावण्यात येणार असल्याचे गोरंट्याल म्हणाले. याबाबतचे पत्र जिल्हाधिका-यांना देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले........................