शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जालना जिल्ह्यात २८ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 01:18 IST

राज्य सरकारने शतकोटी वृक्ष लावडीची तयारी आतापासूनच वेगात सुरू केली आहे. जालना जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात २८ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य सरकारने शतकोटी वृक्ष लावडीची तयारी आतापासूनच वेगात सुरू केली आहे. जालना जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात २८ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.वृक्षलागवडीसाठी वेगवेगळ्या विभागांना त्यांनी किती वृक्ष लागवड करावी यासाठीचे नियोजन वनविभागाने केले असल्याची माहिती वनविभागातील कान्हेरे यांनी दिली. एकूणच आमच्या वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी शिंदे आणि अन्य अधिकाऱ्यांची एक बैठक होऊन त्यांच्या सूचनेनुसार हे उदिष्ट ठरवल्याचे कान्हेरे यांनी सांगितले.यात वनविभागाने साडेचार लाख, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना सर्वात जास्त म्हणजे १० लाख वृक्ष लागवड करावयाची आहे. कृषी विभागाला ५ लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य देण्यात आले असून, यात नगर विकास, औद्योगिक, जलसंपदा, उच्व व तंत्र शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींना मिळून हे २८ लाख वृक्ष लागवड करावायची आहे. यासाठी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून झाडे लावण्यासाठीचे खड्डे करण्याचे काम अंतिम पातळीवर असल्याचे सांगण्यात आले.ही वृक्ष लागवड करण्यासाठी अंदाजित १२ कोटी रूपये खर्च अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही वृक्ष लागवड करताना लिंब, चिंच, बांबू, सागवान, खैर तसेच विविध प्रकारची फळबागांशी निगडीत झाडे लावण्यात येणार आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाenvironmentवातावरण