शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

तहसील कार्यालयात दुपारीच शुकशुकाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:10 IST

तहसील कार्यालयात दुपारचे साडेतीन वाजले तरी बहुतांश विभागात कर्मचारी गैरहजर असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना ताटकळत राहावे लागल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील तहसील कार्यालयात दुपारचे साडेतीन वाजले तरी बहुतांश विभागात कर्मचारी गैरहजर असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना ताटकळत राहावे लागल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.जिल्ह्यात पावसाने उशिराने का होईना; पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांची विविध कागदपत्रे मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी करत आहेत. शाळा महाविद्यालयाचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यामुळे उत्पन्नाचा दाखल, जातीचा दाखल, आदीसह कागदपत्र गोळा करण्यासाठी विद्यार्थी, पालकवर्गाची रेलचेल वाढली आहे. मात्र तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी दुपारचे साडेतीन वाजले तरी कार्यालयात गैरहजर होते. यामुळे अनेकांची गैरसोय झाली. शासकीय कार्यालयात येणा-यांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने कर्मचा-याची दुपारची जेवणाची वेळ अर्धातास केली आहे. याची कडक अंमलबजावणी करण्याचे शासनाचे आदेश आहेत. याची सर्वशी जबाबदारी कार्यालयीन प्रमुखाची असणार आहे. मात्र जुन्या सवयीनुसार कर्मचारी तासनतास कार्यालयातून गायब राहत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.कार्यालयीन वेळेत कर्मचारी गैरहजर असल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम कार्यालयीन प्रमुखाचे असेल, असे स्पष्ट निर्देश शासनाचे आहेत. मात्र येथील तहसील कार्यालयातील सर्वच विभागप्रमुखांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.यामुळे शासकीय कर्मचारी दुपारी जेवणाच्या सुटीच्या नावाखाली कार्यालयातून तासन्तास गायब राहत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागGovernmentसरकार