शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
3
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
5
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
6
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
7
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
8
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
9
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
10
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
11
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
12
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
13
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
15
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
16
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
17
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
18
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
19
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
20
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?

तहसील कार्यालयात दुपारीच शुकशुकाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:10 IST

तहसील कार्यालयात दुपारचे साडेतीन वाजले तरी बहुतांश विभागात कर्मचारी गैरहजर असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना ताटकळत राहावे लागल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील तहसील कार्यालयात दुपारचे साडेतीन वाजले तरी बहुतांश विभागात कर्मचारी गैरहजर असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना ताटकळत राहावे लागल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.जिल्ह्यात पावसाने उशिराने का होईना; पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांची विविध कागदपत्रे मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी करत आहेत. शाळा महाविद्यालयाचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यामुळे उत्पन्नाचा दाखल, जातीचा दाखल, आदीसह कागदपत्र गोळा करण्यासाठी विद्यार्थी, पालकवर्गाची रेलचेल वाढली आहे. मात्र तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी दुपारचे साडेतीन वाजले तरी कार्यालयात गैरहजर होते. यामुळे अनेकांची गैरसोय झाली. शासकीय कार्यालयात येणा-यांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने कर्मचा-याची दुपारची जेवणाची वेळ अर्धातास केली आहे. याची कडक अंमलबजावणी करण्याचे शासनाचे आदेश आहेत. याची सर्वशी जबाबदारी कार्यालयीन प्रमुखाची असणार आहे. मात्र जुन्या सवयीनुसार कर्मचारी तासनतास कार्यालयातून गायब राहत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.कार्यालयीन वेळेत कर्मचारी गैरहजर असल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम कार्यालयीन प्रमुखाचे असेल, असे स्पष्ट निर्देश शासनाचे आहेत. मात्र येथील तहसील कार्यालयातील सर्वच विभागप्रमुखांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.यामुळे शासकीय कर्मचारी दुपारी जेवणाच्या सुटीच्या नावाखाली कार्यालयातून तासन्तास गायब राहत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागGovernmentसरकार