शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

संशयाने उद्ध्वस्त केला संसार; पत्नीसह मुलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 15:24 IST

दोघींची आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी तोडला दरवाजा

ठळक मुद्देरुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलेपती सह गावातील तिघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

आष्टी (जालना) : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीसह मुलीचा धारधार शास्त्राने खून केला. ही घटना परतूर तालुक्यातील अकोली गावात बुधवारी ( दि. २ ) सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली. ज्योती शहाजी देशमुख (२६) व ऋतुजा शहाजी देशमुख (०६) अशी मृतांची नावे आहेत.

अकोली गावातील शहाजी गोविंदराव देशमुख यांचा मागील वर्षभरापासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे पती- पत्नीत सतत भांडणे होत असत. बुधवारी सकाळी शहाजी यांनी घराला आतून कडी लावून पत्नीसह ६ वर्षाच्या मुलीवर धारधार शस्त्राने वार केले. दोघींची आरडाओरड शेजाऱ्यांना ऐकू आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी ज्योती व ऋतुजा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आल्या. 

शेजाऱ्यांनी त्यांना आष्टी येथील प्राथमिक रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासून दोघींनाही मयत घोषित केले. या प्रकरणी मृत महिलेचा भाऊ नागेश रूस्तूम सोळंके यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शहाजी देशमुख यांच्यासह गावातील इतर तीन जणांवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी शहाजी देशमुख पोलिसांच्या ताब्यात असून इतर तिघे फरार झाले आहेत. त्यांच्या शोधार्थ दोन पोलीस पथके रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी एस. डी. बांगर, सपोनि. एस. बी. सानप भेट दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनJalanaजालना