शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

संशयाने उद्ध्वस्त केला संसार; पत्नीसह मुलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 15:24 IST

दोघींची आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी तोडला दरवाजा

ठळक मुद्देरुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलेपती सह गावातील तिघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

आष्टी (जालना) : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीसह मुलीचा धारधार शास्त्राने खून केला. ही घटना परतूर तालुक्यातील अकोली गावात बुधवारी ( दि. २ ) सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली. ज्योती शहाजी देशमुख (२६) व ऋतुजा शहाजी देशमुख (०६) अशी मृतांची नावे आहेत.

अकोली गावातील शहाजी गोविंदराव देशमुख यांचा मागील वर्षभरापासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे पती- पत्नीत सतत भांडणे होत असत. बुधवारी सकाळी शहाजी यांनी घराला आतून कडी लावून पत्नीसह ६ वर्षाच्या मुलीवर धारधार शस्त्राने वार केले. दोघींची आरडाओरड शेजाऱ्यांना ऐकू आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी ज्योती व ऋतुजा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आल्या. 

शेजाऱ्यांनी त्यांना आष्टी येथील प्राथमिक रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासून दोघींनाही मयत घोषित केले. या प्रकरणी मृत महिलेचा भाऊ नागेश रूस्तूम सोळंके यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शहाजी देशमुख यांच्यासह गावातील इतर तीन जणांवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी शहाजी देशमुख पोलिसांच्या ताब्यात असून इतर तिघे फरार झाले आहेत. त्यांच्या शोधार्थ दोन पोलीस पथके रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी एस. डी. बांगर, सपोनि. एस. बी. सानप भेट दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनJalanaजालना