शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जालन्यात रविवारी नोकरी महोत्सव..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 01:09 IST

रविवारी नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहर व ग्रामीण भागातील युवकांना सतावणारी नोकरीची चिंता दूर करण्यासाठी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या अभिनव संकल्पनेतून रविवारी नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.जुना मोंढा भागातील अर्जुन खोतकर बिझनेस सेंटर परिसरात रविवारी सकाळी १०.वा. या नौकरी महोत्सवाचे उद्घाटन ना. खोतकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी गोदावरी महामंडळाचे उपाध्यक्ष भास्कर अंबेकर, माजी आ. शिवाजी चौथे, जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, ए. जे. बोराडे, संतोष सांबरे, भानुदास घुगे, पंडित भुतेकर, रावसाहेब राऊत, विष्णू पाचफुले, आत्मानंद भक्त, सविता किवंडे, भाऊसाहेब घुगे, अ‍ॅड. भास्कर मगरे, संतोष मोहिते, सभापती पांडुरंग डोंगरे, कालींदा ढगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या महोत्सवात नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या सहभागी होणार असून, जालन्यातील तरूणांना मुंबई, पुणे औरंगाबादसह जालना शहर व परिसरात नोकरीची संधी मिळणार आहे. पाचवी ते बारावी पास, नापास, कोणत्याही शाखेतील पदवीधर, डिप्लोमा, आयटीआय व तंत्रशिक्षण घेतलेल्या सुशिक्षित तरुणांना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध होत असून, इच्छुक युवकांनी अंकुश पाचफुले, दीपक टेकाळे, उमेश पंचारिया, सागर पाटील, बाळू भिसे, सुशील भावसार, जफर खान यांच्याशी संपर्क साधावा तसेच पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका, आधार ओळखपत्रासह मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन अर्जुन खोतकर मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :UnemploymentबेरोजगारीjobनोकरीArjun Khotkarअर्जुन खोतकर