शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

निकृष्ट गव्हाचा पुरवठा थांबवा- अर्जुन खोतकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:50 IST

गव्हाचे वितरण त्वरित थांबविण्यात यावे, असे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना रविवारी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्हा तसेच शहरात रेशन दुकानातून गोरगरिबांसाठी वाटप करण्यासाठी आलेला गहू हा दर्जेदार नसून, तो पावसात भिजल्याने त्या गव्हाला दुर्गंधी येत असून, तो काळा पडला आहे. यामुळे कदाचित आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. ही भीती लक्षात घेता या गव्हाचे वितरण त्वरित थांबविण्यात यावे, असे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना रविवारी दिले.जालना जिल्ह्यात जवळपास तीन हजार ५०० मेट्रीकटन गव्हाचा साठा हा सार्वजनिक वितरण व्यवस्था अर्थात रेशन दुकानांतून करण्यासाठी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. दरम्यान राजूर येथील एका रेशन दुकानात गव्हामध्ये रासायनिक घटक आढळून आल्याने तेथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेने रास्तारोको आंदोलनही केले होते. यावेळी जालना शहर स्वस्तधान्य दुकानदार आणि केरोसीन परवाना धारक संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार पंडित, शहराध्यक्ष मंजित कक्कड, शैलेश कक्कड, संकेत पाटील, मनोज जगधने, शाम वाघमारे, फहाद चाऊस, गणेश गूल्लापेल्ली, नंदलाल कक्कड, शाम वाघमारे, दत्ता यमुल, साबेर चाऊस, रवी जयस्वाल, दीलिप जयस्वाल, श्रीकीशन येमूल, विजय मोडे, शुभम बिडकर यांची उपस्थिती होती.जालना शहरातील जवळपास ३० दुकानांवर हा साठा वितरित करण्यात आल्याचे रेशन दुकानदारांच्या संघटनेच्या शिष्टमंडळाने रविवारी राज्यमंत्री अर्जुन खोतकरांची भेट घेऊन सांगितले. याची गंभीर दखल घेत खोतकर यांनी जिल्हाधिकारी तसेच पुरवठा अधिकारी रिना बसय्ये यांनीही या बद्दल चौकशी करण्याचे निर्देश दिले.या संदर्भात राष्ट्रीय फुड अ‍ॅथोरेटीलाही बोलणार असून, केंद्रीय अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याही कानावर ही बाब घालणार असल्याचे खोतकरांनी शिष्टमंडळाला सांगितले.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरcollectorजिल्हाधिकारी