शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट गव्हाचा पुरवठा थांबवा- अर्जुन खोतकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:50 IST

गव्हाचे वितरण त्वरित थांबविण्यात यावे, असे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना रविवारी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्हा तसेच शहरात रेशन दुकानातून गोरगरिबांसाठी वाटप करण्यासाठी आलेला गहू हा दर्जेदार नसून, तो पावसात भिजल्याने त्या गव्हाला दुर्गंधी येत असून, तो काळा पडला आहे. यामुळे कदाचित आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. ही भीती लक्षात घेता या गव्हाचे वितरण त्वरित थांबविण्यात यावे, असे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना रविवारी दिले.जालना जिल्ह्यात जवळपास तीन हजार ५०० मेट्रीकटन गव्हाचा साठा हा सार्वजनिक वितरण व्यवस्था अर्थात रेशन दुकानांतून करण्यासाठी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. दरम्यान राजूर येथील एका रेशन दुकानात गव्हामध्ये रासायनिक घटक आढळून आल्याने तेथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेने रास्तारोको आंदोलनही केले होते. यावेळी जालना शहर स्वस्तधान्य दुकानदार आणि केरोसीन परवाना धारक संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार पंडित, शहराध्यक्ष मंजित कक्कड, शैलेश कक्कड, संकेत पाटील, मनोज जगधने, शाम वाघमारे, फहाद चाऊस, गणेश गूल्लापेल्ली, नंदलाल कक्कड, शाम वाघमारे, दत्ता यमुल, साबेर चाऊस, रवी जयस्वाल, दीलिप जयस्वाल, श्रीकीशन येमूल, विजय मोडे, शुभम बिडकर यांची उपस्थिती होती.जालना शहरातील जवळपास ३० दुकानांवर हा साठा वितरित करण्यात आल्याचे रेशन दुकानदारांच्या संघटनेच्या शिष्टमंडळाने रविवारी राज्यमंत्री अर्जुन खोतकरांची भेट घेऊन सांगितले. याची गंभीर दखल घेत खोतकर यांनी जिल्हाधिकारी तसेच पुरवठा अधिकारी रिना बसय्ये यांनीही या बद्दल चौकशी करण्याचे निर्देश दिले.या संदर्भात राष्ट्रीय फुड अ‍ॅथोरेटीलाही बोलणार असून, केंद्रीय अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याही कानावर ही बाब घालणार असल्याचे खोतकरांनी शिष्टमंडळाला सांगितले.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरcollectorजिल्हाधिकारी