शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

आष्टी येथे ग्रामस्थांचे रिकाम्या खुर्चीला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:30 IST

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी लिंगायत समाजाच्या वतीने ग्रामपंचायतीकडे करण्यात आली. परंतु, ...

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी लिंगायत समाजाच्या वतीने ग्रामपंचायतीकडे करण्यात आली. परंतु, ग्रामपंचायतीत कोणी नसल्याने ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन दिले.

यावेळी अजय ढेपे, रमेश उमरे, लक्ष्मण आवटी, अरुण डोईजडकर, विकी व्यवहारे, सुभाष रेणगाडे, ईश्वर भांडेकर, संजय थोरात, वैजनाथ रेणगाडे, कमल सवणे, मुकुंदा बनसोडे, गणेश साखरे, प्रशांत कापसे, अजय चौरे, गौरव उमरे, आकाश शेटे, राजेश राऊत, वैभव राजमाने, रमेश भांडेकर, आकाश सूर्यवंशी, शिवराज औटी, चंद्रकांत हरके, भारत रेनगाडे, लंकेश आवटी, मुंजा साखरे, राजेश उबाळे, विद्यानंद शेटे आदींची उपस्थिती होती. याबाबत ग्रामविकास अधिकारी नामदेव काळे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, परतूर येथे बैठकीला असल्यामुळे मी ग्रामपंचायतीत उपस्थित नव्हतो.