शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

संपामुळे एसटीच्या २३७ फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 01:03 IST

वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपामुळे शुक्रवारी जिल्ह्यातील प्रवाशी वाहतुकीचा खोळंबा झाला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपामुळे शुक्रवारी जिल्ह्यातील प्रवाशी वाहतुकीचा खोळंबा झाला. बहुतांश वाहक, चालक व यांत्रिक कर्मचारी कामावर हजर न झाल्यामुळे ३६३ पैकी २३७ फे-या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला.जिल्ह्यात जालना, जाफराबाद, परतूर, अंबड आगारातून बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक होते. एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांनी वेतनवाढीच्या मुद्द्यावर रात्री बारावाजेपासून पुकारलेल्या संपाचा परिणाम जिल्ह्यातही दिसून आला. जालना आगारातील पुणे, लोणार आणि चिकनगाव मार्गावरील बस फे-या रद्द करण्यात आल्या.जालना बस आगारातील ८७ पैकी २८ फे-या रद्द करण्यात आल्या. अंबड आगारातील १०३ पैकी ७०, परतूर आगाराच्या ५१ पैकी ४७, जाफराबाद आगाराच्या १२२ पैकी ९२ बस फे-या रद्द वाहक, चालक न आल्यामुळे रद्द कराव्या लागल्या.जिल्ह्यातील एकूण ६५ टक्के बस फे-या संपामुळे रद्द झाल्याची माहिती एसटीच्या विभागीय कार्यालयातील साहाय्यक वाहतूक अधीक्षक लक्ष्मण म्हस्के यांनी दिली. तर कुठलीही पूर्वसूचना न देता कामावर न येणा-या जालना आगारातील ५२कर्मचाºयांवर कारवाई प्रस्तावित केल्याचे आगार प्रमुख चव्हाण यांनी सांगितले.दरम्यान, विविध रस्त्यांवरून धावणा-या बसफे-या रद्द झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. काही ठिकाणी ऐनवेळी बदली कर्मचा-यांना पाठवावे लागले. एकंदरीतच २३७ बस फे-या रद्द झाल्यामुळे एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले.

टॅग्स :ST Strikeएसटी संपTravelप्रवास