शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कर्ज न घेतलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : केंद्र सरकारच्या वतीने पीएम किसान योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत कुठल्याही बँकेने अथवा वित्तीय संस्थेने ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र सरकारच्या वतीने पीएम किसान योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत कुठल्याही बँकेने अथवा वित्तीय संस्थेने कर्ज दिले नाही, अशा शेतक-यांसाठी ८ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत विशेष कर्ज पुरवठा मोहीम हाती घेण्यात आली आहे.यासंदर्भात गुरूवारी अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील या योजनेसंदर्भात माहिती दिली. या योजनेंतर्गत किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ न घेतलेल्या शेतक-यांसाठी ही कर्ज पुरवठा योजना असून, या अंतर्गत सर्व बँकांना सूचना दिल्या आहेत. त्यासाठी संबंधित शेतक-यांनी बँकांना आवश्यक असणारी सर्व ती कागदपत्रे विहित नमुन्यात उपलब्ध करून दिल्यानंतर साधारणपणे १५ दिवसांनी शेतक-यांच्या मागणीनुसार शासनाच्या मर्यादेत राहून कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. जालना जिल्ह्याचा विचार केला असता एकूण महसूल नोंदीप्रमाणे ५ लाख ३८ हजार शेतकरी आहेत. त्यातील ३ लाख ५५ हजार शेतक-यांकडे किसान कार्ड यापूर्वीच उपलब्ध आहेत. परंतु, १ लाख ७० हजार शेतक-यांनी अद्यापही किसान कार्ड काढलेले नसल्याचे दिसून आले.या वंचित राहिलेल्या शेतक-यांनाही पीएम किसान योजनेंतर्गत किसान कार्ड देऊन त्यांना पीककर्ज देण्यासाठीची ही योजना आहे. यासाठी सर्व बँकांनी अशा शेतक-यांना मदत करण्याचे निर्देशही जिल्हाधिका-यांनी यापूर्वीच घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्याचे परळीकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, नाबार्डचे प्रबंधक पी.जी.भागवतकर, मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अशितोष देशमुख, सिंडीकेट बँकेचे व्यवस्थापक सूर्यकांत शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.कर्जमुक्ती : १२३९ कोटींचा लाभ मिळणारशासनाने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ९० हजार ६६८ शेतकरी पात्र आहेत. त्यासाठी जिल्ह्याला १२३९ कोटी ७८ लाख रूपये मिळणार आहेत. त्यात जिल्हा बँकेकडे ४६ हजार ६२५ शेतकरी असून, त्यांना १०१ कोटी ८४ लाख रूपये वर्ग करण्यात येतील.४यासह विविध राष्ट्रीय्ीाकृत बँकांमधील शेतकºयांची संख्या १ लाख ९ हजार ३३७ एवढी आहे. त्या शेतक-यांना ८७९ कोटी ९४ लाख रूपये मिळतील. तर ग्रामीण बँकेकडे ३४ हजार ९२६ शेतकरी असून, त्यांना २६८ कोटी रूपये वर्ग करण्यात येणार आहेत.दीड लाख शेतक-यांची माहिती अपलोडशासनाच्या कर्जमुक्ती मोहिमेंतर्गत कर्ज खात्याशी आधार लिंक केलेल्या दोन लाख रूपयांपेक्षा कमी कर्ज असलेल्या १ लाख ७७ हजार २२८ शेतक-यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आल्याची माहिती देण्यात आली.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना