शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

सोयाबीनने याही वर्षी शेतकऱ्यांना तारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 19:07 IST

भावातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांना फटका

ठळक मुद्दे सोयाबीनचे दर आगामी काळात चार हजार ५०० रूपयांवर जातील

जालना : जिल्ह्यात कपाशीसोबतच सोयाबीनने शेतकऱ्यांना तारले आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा सोयाबीनीची आवक वाढली असल्याचे चित्र आहे. गेल्या पाच वर्षांचा विचार करता सर्वात जास्त उत्पादन हे  २०१७ मध्ये असल्याची माहिती जालना बाजार समितीतील आवकचा आढावा घेतला असता पुढे आली. 

जिल्ह्याचे प्रमुख पीक म्हणून प्रारंभीपासून कापसाची ओळख अहे. परंतु, गेल्या दशकभराचा विचार केल्यास सोयाबीनने मोठी मजल मारली आहे. अवघ्या ९० दिवसांत येणाऱ्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव कमी होत असून, काढणीला तुलनेनेने कमी खर्च येतो. त्यामुळे बहुतांश शेतकरी सोयाबीनकडे वळले आहेत. यात कोरडवाहू शेतकऱ्यांचा मोठा हिस्सा असल्याचे सांगण्यात आले. यंदा सोयाबीनला सरासरी तीन हजार पाचशेचा भाव मिळाला असून, जास्तीत जास्त भाव हा चार हजार शंभर रूपये आजघडीला आहे. हे सोयाबीनचे दर आगामी काळात चार हजार ५०० रूपयांवर   जातील असे सांगण्यात  आले. दरम्यान, आजही बाजारपेठेत सोयाबीनची आवक बऱ्यापैकी येत आहे.

गेल्या पाच वर्षांतील सोयाबीनची आवक वर्ष    आवक    भाव२०१५     दोन लाख १२ हजार,     ३२५९ ते ३३००२०१६     दोन लाख ३२ हजार,     ३५०० ते ३६००२०१७     सहा लाख ४५ हजार,     २७०० ते ३०००२०१८     पाच लाख ७२ हजार,     २७०० ते ३०००२०१९     चार लाख १७ हजार,     ३२२५ ते  ३५०० २०२०     चार लाख २५ हजार,     ३२०० ते ४१००

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र