शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

रबीचे पेरणी क्षेत्र दुपटीने वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 00:50 IST

यंदा रबीचे क्षेत्र दुपटीने वाढणार असून, सरासरी ५० हजार हेक्टरवर रबी पिकांचा पेरा होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. परिणामी रबीची पेरणी एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र, यंदा रबीचे क्षेत्र दुपटीने वाढणार असून, सरासरी ५० हजार हेक्टरवर रबी पिकांचा पेरा होण्याची शक्यता आहे.भोकरदन तालुक्यात यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे खरिपाची बहरून आलेली पीके वाया गेली. याचा परिणाम दिवाळीच्या सणावर झाला. आजही बहुतांश शेतातून पाणी वाहत आहे. त्यामुळे शेतातील मका, सोयाबीन सह काही प्रमाणात शिल्लक राहिलेली इतर पिके हाती लागतात काय ? याचा शोध शेतकरी घेत आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पथकातील कर्मचारी शेतात येणार असल्यामुळे शेतकरी दिवसभर शेतामध्ये पथकाची वाट पाहत बसत आहे. रबीच्या गहू, मका, हरबरा, शाळू ज्वारी लागवडीसाठी शेत तयार करण्याची घाई झाली आहे. मात्र; शेतात पाणीच असल्यामुळे आणखी पंधरा दिवस तरी शेतात वापसा होणार नाही, अशी परिस्थिती आहे. रबीच्या गहू, हरबरा या पिकाची लागवड ही १५ आॅक्टोबर ते १५ नोव्हेबरच्या आत होणे आवश्यक आहे.मात्र तालुक्यातील सर्व शेतात आद्याप खरिपाचे मका, सोयाबीन, बाजरी ही पीके पडून आहेत. या पिकांना अंकुर फुटले आहेत. जनावराचा चारा सडला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी मात्र आपल्या हातात काही लागते काय ? याचा शेतात शोध घेत आहे. शिवाय रबीच्या पिकासाठी पाणीसाठा मुबलक झाला असला तरी रबी हंगामामध्ये लागवड करण्यासाठी बियाणे, खते कोठून आणावे ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला असून, बियाणे, खते पुरवावेत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी