शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

रबीचे पेरणी क्षेत्र दुपटीने वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 00:50 IST

यंदा रबीचे क्षेत्र दुपटीने वाढणार असून, सरासरी ५० हजार हेक्टरवर रबी पिकांचा पेरा होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. परिणामी रबीची पेरणी एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र, यंदा रबीचे क्षेत्र दुपटीने वाढणार असून, सरासरी ५० हजार हेक्टरवर रबी पिकांचा पेरा होण्याची शक्यता आहे.भोकरदन तालुक्यात यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे खरिपाची बहरून आलेली पीके वाया गेली. याचा परिणाम दिवाळीच्या सणावर झाला. आजही बहुतांश शेतातून पाणी वाहत आहे. त्यामुळे शेतातील मका, सोयाबीन सह काही प्रमाणात शिल्लक राहिलेली इतर पिके हाती लागतात काय ? याचा शोध शेतकरी घेत आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पथकातील कर्मचारी शेतात येणार असल्यामुळे शेतकरी दिवसभर शेतामध्ये पथकाची वाट पाहत बसत आहे. रबीच्या गहू, मका, हरबरा, शाळू ज्वारी लागवडीसाठी शेत तयार करण्याची घाई झाली आहे. मात्र; शेतात पाणीच असल्यामुळे आणखी पंधरा दिवस तरी शेतात वापसा होणार नाही, अशी परिस्थिती आहे. रबीच्या गहू, हरबरा या पिकाची लागवड ही १५ आॅक्टोबर ते १५ नोव्हेबरच्या आत होणे आवश्यक आहे.मात्र तालुक्यातील सर्व शेतात आद्याप खरिपाचे मका, सोयाबीन, बाजरी ही पीके पडून आहेत. या पिकांना अंकुर फुटले आहेत. जनावराचा चारा सडला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी मात्र आपल्या हातात काही लागते काय ? याचा शेतात शोध घेत आहे. शिवाय रबीच्या पिकासाठी पाणीसाठा मुबलक झाला असला तरी रबी हंगामामध्ये लागवड करण्यासाठी बियाणे, खते कोठून आणावे ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला असून, बियाणे, खते पुरवावेत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी