शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
2
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
3
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
4
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
5
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
6
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
7
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
8
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
9
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
10
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
11
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
12
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
13
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
14
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
15
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
16
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
17
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
18
Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
19
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
20
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

..तर लोकसेवा आयोगाची परीक्षा होऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:33 IST

देऊळगाव राजा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ४ सप्टेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत धनगर समाजासाठी ३.५ टक्क्याच्या प्रमाणात जागा न ...

देऊळगाव राजा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ४ सप्टेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत धनगर समाजासाठी ३.५ टक्क्याच्या प्रमाणात जागा न देऊन शासनाने अन्याय केला आहे. या परीक्षेत समाजाला न्याय मिळाला नाही तर परीक्षा होऊ देणार नाही, असा इशारा डॉ. शशिकांत तरंगे यांनी दिला.

देऊळगाव राजा येथे आयोजित बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत धनगर समाजाला ३.५ टक्क्यांच्या प्रमाणात जागा मिळाव्यात यासह इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी रामदास गुरव, सुनील मतकर, अक्षय गाटोळे, विशाल गाटोळे, भरत आटोळे, गजानन जोशी, चौरे, गोरे, सावळे व इतरांची उपस्थिती होती.

धनगर समाज आरक्षण, समाजाचे प्रश्न, समस्यांकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ राजकारणासाठी व स्वार्थासाठी समाजाचा समाजातील काही लोक व राजकीय पक्ष केवळ निवडणुकीपुरता वापर करत आहेत. समाजाच्या मूळ प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही. प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुका आल्या की धनगर समाजाला प्रलोभने देऊन राजकीय सत्ता मिळवतात. मात्र निवडणुका संपल्या की त्यांना धनगर समाजाच्या प्रश्नांचा विसर पडतो. धनगर समाजातील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी धनगर ऐक्य परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही डॉ. शशिकांत तरंगे यांनी सांगितले.

फोटो