शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

जालना बाजारपेठेत भाज्यांच्या दरात अल्प वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 11:45 IST

जालना बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक दुष्काळ असला, तरी अद्याप कायम आहे.

जालना बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक दुष्काळ असला, तरी अद्याप कायम आहे. चातुर्मास संपल्याने वांगी आणि कांद्याला मागणी वाढल्याने वांग्याचे भाव प्रतिकिलो १० रुपयांनी वाढले असून, कांद्याच्या भावातही वाढ झाली आहे. 

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी भाज्यांचा बोली पद्धतीने लिलाव होतो. पालेभाज्यांची आवक जालण्यात बऱ्यापैकी असून, या भाज्यांच्या दरातही किंचितशी वाढ झाली आहे. भेंडी ३० रुपये किलो, तर वांग्याचे भाव सरासरी ३५ ते ४० रुपये किलो आहेत. हिरवी मिरची, चुका, लिंबू आदी भाज्यांनाही मागणी असून, ढोबळी मिरचीचे भाव किलोमागे ५ ते ७ रुपयांनी कमी झाले आहेत. सध्या लग्नसराई जोरात असल्याने सर्वच भाज्यांची मागणी वाढलेली आहे. फुलकोबी, टोमॅटोची आवकही विदर्भातून मोठ्या प्रमाणात होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या किंमतींमध्ये किरकोळ बाजारात मात्र, वाढ दिसून येते.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी