शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

जालना बाजारपेठेत भाज्यांच्या दरात अल्प वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 11:45 IST

जालना बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक दुष्काळ असला, तरी अद्याप कायम आहे.

जालना बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक दुष्काळ असला, तरी अद्याप कायम आहे. चातुर्मास संपल्याने वांगी आणि कांद्याला मागणी वाढल्याने वांग्याचे भाव प्रतिकिलो १० रुपयांनी वाढले असून, कांद्याच्या भावातही वाढ झाली आहे. 

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी भाज्यांचा बोली पद्धतीने लिलाव होतो. पालेभाज्यांची आवक जालण्यात बऱ्यापैकी असून, या भाज्यांच्या दरातही किंचितशी वाढ झाली आहे. भेंडी ३० रुपये किलो, तर वांग्याचे भाव सरासरी ३५ ते ४० रुपये किलो आहेत. हिरवी मिरची, चुका, लिंबू आदी भाज्यांनाही मागणी असून, ढोबळी मिरचीचे भाव किलोमागे ५ ते ७ रुपयांनी कमी झाले आहेत. सध्या लग्नसराई जोरात असल्याने सर्वच भाज्यांची मागणी वाढलेली आहे. फुलकोबी, टोमॅटोची आवकही विदर्भातून मोठ्या प्रमाणात होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या किंमतींमध्ये किरकोळ बाजारात मात्र, वाढ दिसून येते.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी