शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

रेशीम उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:12 IST

रेशीम शेतीने जालना जिल्ह्यात बहुतांश शेकºयांना मोठा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कमी पाण्यात येणारे हे उत्पादन दुष्काळी भागासाठी वरदान ठरत आहे. असे असताना या शेतकºयांच्या देखील अनेक अडचणी आहेत, या अडचणींवर ठोस निर्णय घेण्यासाठी मंत्रालय पातळीवर एका विशेष बैठकीचे आयोजन करून हे प्रश्न निकाली काढले जातील असे आश्वासन वस्त्रउद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी रविवारी रेशीम कोष उत्पादक शेतकरी आणि अधिकाºयांच्या आढावा बैठकीत दिले.

ठळक मुद्देअर्जुन खोतकर : मंत्रालयात विशेष बैठक बोलवणार

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रेशीम शेतीने जालना जिल्ह्यात बहुतांश शेकºयांना मोठा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कमी पाण्यात येणारे हे उत्पादन दुष्काळी भागासाठी वरदान ठरत आहे. असे असताना या शेतकºयांच्या देखील अनेक अडचणी आहेत, या अडचणींवर ठोस निर्णय घेण्यासाठी मंत्रालय पातळीवर एका विशेष बैठकीचे आयोजन करून हे प्रश्न निकाली काढले जातील असे आश्वासन वस्त्रउद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी रविवारी रेशीम कोष उत्पादक शेतकरी आणि अधिकाºयांच्या आढावा बैठकीत दिले.रविवारी या रेशीम कोष उत्पादना संदर्भातील आढावा खोतकर यांनी घेतला. जालना जिल्ह्यात जवळपास चार हजार हेक्टरवर रेशीम शेती केली जाते. यातून कमी पाण्यात हमखास उत्पादन मिळते. पूर्वी रोशीम कोषची निर्मिती झाल्यावर त्यांच्या विक्रीसाठी शेतकºयांना कर्नाटकातील रामनगर येथे जावे लागत होते. परंतु आता जालना बाजार समितीने पुढाकार घेत जालन्यात रेशीम कोष खरेदीसाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून दिली असल्याचे खोतकर म्हणाले.बैठकीस रेशीम विभागाचे विभागीय सह संचालक , डी.ए. हाके, जिल्हा रेशीम अधिकारी भांगे, तालुका रेशीम समन्वयक अधिकारी झिगे, पंडित भुतेकर, भरत गव्हाणे, संतोष मोहिते, दीपक बुनगे, चक्रधन धानुरे, अनिरूध्द जाधव, राजाभाऊ कचरे, संदीप लोंढे, सिध्देश्वर पुरी, विजय पाटील, सिध्देश्वर जाधव तानाजी मुळे, लहू जाधव आदींचंी उपस्थिती होती.जालना : रेशीम पुंज निर्मितीसाठी अनुदान द्याया बैठकीत शेतकºयांनी रेशीम पुंज निर्मितीसाठी ५० रूपये प्रतिकिलो याप्रमाणे अनुदान द्यावे, या शेतकºयांना शेतात शेततळे उभारण्यासाठी आर्थिक मदत मिळावी, रेशीम शेतीसाठी लागणारे शेड उभारणीसाठी बँकांकडून कर्जपुरवठा उपलब्ध करून द्यावा तसेच रोजगार हमी योजनेकडून शेतकºयांची थकबाकी लकवर मिळावी यासह अन्य मुद्दे शेतकºयांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या बैठकीत मांडले.अनेक मुद्यांवर चर्चाया मुद्यांवर चर्चा करून लवकरच मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करणार असल्याचे खोतकर यांनी सांगितले. आपण सोमवारी मुंबईत जात असून, शक्य झाल्यास सोमवारीच या मुद्यांवरील मंत्रालयातील अधिकाºयांना बोलावून त्यांची बैठक घेऊन या मुद्यांवर निर्णय घेण्याचे आपण प्रयत्न करू असेही खोतकºयांनी आश्वाशित केले.

टॅग्स :JalanaजालनाArjun Khotkarअर्जुन खोतकरAgriculture Sectorशेती क्षेत्र