शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

रेशीम उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:12 IST

रेशीम शेतीने जालना जिल्ह्यात बहुतांश शेकºयांना मोठा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कमी पाण्यात येणारे हे उत्पादन दुष्काळी भागासाठी वरदान ठरत आहे. असे असताना या शेतकºयांच्या देखील अनेक अडचणी आहेत, या अडचणींवर ठोस निर्णय घेण्यासाठी मंत्रालय पातळीवर एका विशेष बैठकीचे आयोजन करून हे प्रश्न निकाली काढले जातील असे आश्वासन वस्त्रउद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी रविवारी रेशीम कोष उत्पादक शेतकरी आणि अधिकाºयांच्या आढावा बैठकीत दिले.

ठळक मुद्देअर्जुन खोतकर : मंत्रालयात विशेष बैठक बोलवणार

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रेशीम शेतीने जालना जिल्ह्यात बहुतांश शेकºयांना मोठा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कमी पाण्यात येणारे हे उत्पादन दुष्काळी भागासाठी वरदान ठरत आहे. असे असताना या शेतकºयांच्या देखील अनेक अडचणी आहेत, या अडचणींवर ठोस निर्णय घेण्यासाठी मंत्रालय पातळीवर एका विशेष बैठकीचे आयोजन करून हे प्रश्न निकाली काढले जातील असे आश्वासन वस्त्रउद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी रविवारी रेशीम कोष उत्पादक शेतकरी आणि अधिकाºयांच्या आढावा बैठकीत दिले.रविवारी या रेशीम कोष उत्पादना संदर्भातील आढावा खोतकर यांनी घेतला. जालना जिल्ह्यात जवळपास चार हजार हेक्टरवर रेशीम शेती केली जाते. यातून कमी पाण्यात हमखास उत्पादन मिळते. पूर्वी रोशीम कोषची निर्मिती झाल्यावर त्यांच्या विक्रीसाठी शेतकºयांना कर्नाटकातील रामनगर येथे जावे लागत होते. परंतु आता जालना बाजार समितीने पुढाकार घेत जालन्यात रेशीम कोष खरेदीसाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून दिली असल्याचे खोतकर म्हणाले.बैठकीस रेशीम विभागाचे विभागीय सह संचालक , डी.ए. हाके, जिल्हा रेशीम अधिकारी भांगे, तालुका रेशीम समन्वयक अधिकारी झिगे, पंडित भुतेकर, भरत गव्हाणे, संतोष मोहिते, दीपक बुनगे, चक्रधन धानुरे, अनिरूध्द जाधव, राजाभाऊ कचरे, संदीप लोंढे, सिध्देश्वर पुरी, विजय पाटील, सिध्देश्वर जाधव तानाजी मुळे, लहू जाधव आदींचंी उपस्थिती होती.जालना : रेशीम पुंज निर्मितीसाठी अनुदान द्याया बैठकीत शेतकºयांनी रेशीम पुंज निर्मितीसाठी ५० रूपये प्रतिकिलो याप्रमाणे अनुदान द्यावे, या शेतकºयांना शेतात शेततळे उभारण्यासाठी आर्थिक मदत मिळावी, रेशीम शेतीसाठी लागणारे शेड उभारणीसाठी बँकांकडून कर्जपुरवठा उपलब्ध करून द्यावा तसेच रोजगार हमी योजनेकडून शेतकºयांची थकबाकी लकवर मिळावी यासह अन्य मुद्दे शेतकºयांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या बैठकीत मांडले.अनेक मुद्यांवर चर्चाया मुद्यांवर चर्चा करून लवकरच मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करणार असल्याचे खोतकर यांनी सांगितले. आपण सोमवारी मुंबईत जात असून, शक्य झाल्यास सोमवारीच या मुद्यांवरील मंत्रालयातील अधिकाºयांना बोलावून त्यांची बैठक घेऊन या मुद्यांवर निर्णय घेण्याचे आपण प्रयत्न करू असेही खोतकºयांनी आश्वाशित केले.

टॅग्स :JalanaजालनाArjun Khotkarअर्जुन खोतकरAgriculture Sectorशेती क्षेत्र