शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

रेशीम उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:12 IST

रेशीम शेतीने जालना जिल्ह्यात बहुतांश शेकºयांना मोठा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कमी पाण्यात येणारे हे उत्पादन दुष्काळी भागासाठी वरदान ठरत आहे. असे असताना या शेतकºयांच्या देखील अनेक अडचणी आहेत, या अडचणींवर ठोस निर्णय घेण्यासाठी मंत्रालय पातळीवर एका विशेष बैठकीचे आयोजन करून हे प्रश्न निकाली काढले जातील असे आश्वासन वस्त्रउद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी रविवारी रेशीम कोष उत्पादक शेतकरी आणि अधिकाºयांच्या आढावा बैठकीत दिले.

ठळक मुद्देअर्जुन खोतकर : मंत्रालयात विशेष बैठक बोलवणार

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रेशीम शेतीने जालना जिल्ह्यात बहुतांश शेकºयांना मोठा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कमी पाण्यात येणारे हे उत्पादन दुष्काळी भागासाठी वरदान ठरत आहे. असे असताना या शेतकºयांच्या देखील अनेक अडचणी आहेत, या अडचणींवर ठोस निर्णय घेण्यासाठी मंत्रालय पातळीवर एका विशेष बैठकीचे आयोजन करून हे प्रश्न निकाली काढले जातील असे आश्वासन वस्त्रउद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी रविवारी रेशीम कोष उत्पादक शेतकरी आणि अधिकाºयांच्या आढावा बैठकीत दिले.रविवारी या रेशीम कोष उत्पादना संदर्भातील आढावा खोतकर यांनी घेतला. जालना जिल्ह्यात जवळपास चार हजार हेक्टरवर रेशीम शेती केली जाते. यातून कमी पाण्यात हमखास उत्पादन मिळते. पूर्वी रोशीम कोषची निर्मिती झाल्यावर त्यांच्या विक्रीसाठी शेतकºयांना कर्नाटकातील रामनगर येथे जावे लागत होते. परंतु आता जालना बाजार समितीने पुढाकार घेत जालन्यात रेशीम कोष खरेदीसाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून दिली असल्याचे खोतकर म्हणाले.बैठकीस रेशीम विभागाचे विभागीय सह संचालक , डी.ए. हाके, जिल्हा रेशीम अधिकारी भांगे, तालुका रेशीम समन्वयक अधिकारी झिगे, पंडित भुतेकर, भरत गव्हाणे, संतोष मोहिते, दीपक बुनगे, चक्रधन धानुरे, अनिरूध्द जाधव, राजाभाऊ कचरे, संदीप लोंढे, सिध्देश्वर पुरी, विजय पाटील, सिध्देश्वर जाधव तानाजी मुळे, लहू जाधव आदींचंी उपस्थिती होती.जालना : रेशीम पुंज निर्मितीसाठी अनुदान द्याया बैठकीत शेतकºयांनी रेशीम पुंज निर्मितीसाठी ५० रूपये प्रतिकिलो याप्रमाणे अनुदान द्यावे, या शेतकºयांना शेतात शेततळे उभारण्यासाठी आर्थिक मदत मिळावी, रेशीम शेतीसाठी लागणारे शेड उभारणीसाठी बँकांकडून कर्जपुरवठा उपलब्ध करून द्यावा तसेच रोजगार हमी योजनेकडून शेतकºयांची थकबाकी लकवर मिळावी यासह अन्य मुद्दे शेतकºयांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या बैठकीत मांडले.अनेक मुद्यांवर चर्चाया मुद्यांवर चर्चा करून लवकरच मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करणार असल्याचे खोतकर यांनी सांगितले. आपण सोमवारी मुंबईत जात असून, शक्य झाल्यास सोमवारीच या मुद्यांवरील मंत्रालयातील अधिकाºयांना बोलावून त्यांची बैठक घेऊन या मुद्यांवर निर्णय घेण्याचे आपण प्रयत्न करू असेही खोतकºयांनी आश्वाशित केले.

टॅग्स :JalanaजालनाArjun Khotkarअर्जुन खोतकरAgriculture Sectorशेती क्षेत्र