शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

तहसीलच्या कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:26 IST

तहसील कार्यालयातील महत्त्वाची प्रलंबित कामे करण्यासाठी शनिवारी बोलावण्यात आलेल्या बैठकीस तब्बल वीस कर्मचारी गैरहजर राहिले. याची गंभीर दखल घेत तहसीलदार डॉ. बिपिन पाटील यांनी गैरहजर कर्मचा-यांना नोटिसा बजावल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तहसील कार्यालयातील महत्त्वाची प्रलंबित कामे करण्यासाठी शनिवारी बोलावण्यात आलेल्या बैठकीस तब्बल वीस कर्मचारी गैरहजर राहिले. याची गंभीर दखल घेत तहसीलदार डॉ. बिपिन पाटील यांनी गैरहजर कर्मचा-यांना नोटिसा बजावल्या आहेत.तालुक्यात ११ फेबु्रवारी रोजी तालुक्यातील ज्या गावात अवेळी पाऊस, गारपिटीमुळे झालेल्या फळबाग, नेटशेड आदींचे मोठे नुकसान झाले. याबाबत पंचनाम्या संदर्भात शनिवारी तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात ग्रामसेवकासह कार्यालयीन कर्मचाºयांच्या आधीच सूचित केले होते. असे असतानाही ग्रामसेवकासह काही कर्मचारी वेळेत कार्यालयात हजर न झाल्याने नुकसानग्रस्त गावाचा आढावा बैठकीत घेता आलेला नाही. तसेच बाधीत गावातील किती खातेदारांचे खातेक्रमाक प्राप्त झाले यात किती शेतकरी पात्र , अपात्र आहेत. याबाबत माहिती अभावी चर्चा झाली नाही. यामुळे तहसीलदार पाटील यांनी अनुपस्थितीत कर्मचा-याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.नैसर्गिक आपत्तीसारख्या गंभीर विषयावर कर्मचारी गंभीर नसल्याची बाब गंभीर असून याबाबत अनुपस्थित कर्मचा-यांनी चोवीस तासांत खुलासा करावा तसेच दिलेल्या कामाचे अनुपालन अहवालही सादर करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले आहेत. अन्यथा संबंधित कर्मचा-यांचे नैसर्गिक आपत्ती २००५ कायद्यानुसार निलंबन करण्यात येणार असल्याचे तहसीलदार पाटील यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारच्या नोटीस जारी झाल्याने कर्मचा-यांत धास्ती पसरली आहे.