शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

जालन्यातील सात वर्षांचा अंधार हटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:10 IST

गत सात वर्षे जालना नगरपालिकेने पथदिव्यांचे वीज बिल थकविल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरलेल्या रस्त्यावरील अंधार आता दूर होणार आहे.

जालना : गत सात वर्षे जालना नगरपालिकेने पथदिव्यांचे वीज बिल थकविल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरलेल्या रस्त्यावरील अंधार आता दूर होणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून विशेष बाब म्हणून मंजूर करवून घेतलेल्या साडेबारा कोटी रकमेतील काही रकमेचा विनियोग जालना नगरपालिकेने वीज बिल भरण्यासाठी अदा करण्यासाठी राज्य शासनाकडून मंजुरी मिळण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना शनिवारी दिले.शहागड -अंबड- जालना या दहा किलोमीटर पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन येडशी- औरंगाबाद या रस्त्याचे चौपदरीकरणात गेल्यामुळे खा. रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भरपाई देण्याची मागणी केली होती. विशेष बाब म्हणून यासाठी लागणारा १२ कोटी ३५ लाखांचा निधी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजूर केला. सदर रक्कम खा. दानवे यांच्या आणि विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी आ. नारायण कुचे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक भास्कर दानवे, प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, माजी महापौर भगवान घडामोडे, अशोक पांगारकर, देविदास देशमुख, बद्रीनाथ पठाडे, सिद्धीविनायक मुळे, नगरसेवक सतीश जाधव, शशिकांत घुगे, चंपालाल भगत, राजेश बाबरेकर, अमोल पाटील, योगेश विधाते, कार्यकारी अभियंता महेश पाटील, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर उपस्थित होते.