शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
6
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
7
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
8
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
9
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
10
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
11
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
12
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
13
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
14
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
15
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
16
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
17
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
18
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
19
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
20
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना

टंचाई निवारणासाठी सात कोटींचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:30 IST

जालना जिल्ह्यात पूर्वीपासूनच टंचाई ही पाचवीलाच पुजली आहे. त्यावर वेगवेळ्या सरकारांनी बरेच प्रयत्न करून जिल्हा टँकरमुक्त करण्याचा प्रयत्न केला ...

जालना जिल्ह्यात पूर्वीपासूनच टंचाई ही पाचवीलाच पुजली आहे. त्यावर वेगवेळ्या सरकारांनी बरेच प्रयत्न करून जिल्हा टँकरमुक्त करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात पूर्वी जलस्वराज्य योजना, नंतर शिवकालीन पाणीपुरवठा योजना, जलयुक्त शिवार योजना, अशा अनेक योजना राबवून त्यावरही कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. असे असताना अद्यापही जिल्ह्यात पाणीटंचाई कायम आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हा परिषद तसेच भूजल सर्वेक्षण विभागाने त्यांच्या जवळपास शंभरपेक्षा अधिक निरीक्षण विहिरीतून सर्व्हे करून हा टंचाई आराखडा तयार केला आहे.

जिल्ह्यातील जवळपास ५३३ गावे आणि ७० पेक्षा अधिक वाड्यांमध्ये ही टंचाई जाणवू शकते. या हेतूने या आराखड्यात नळ योजांनी दुरुस्ती, तसेच नवीन विंधन विहीर घेणे, नळ योजना कार्यान्वित करणे आदी कामे करण्यात येतात, तसेच टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठीदेखील आरााखड्यात तरतूद केली असल्याचे सांगण्यात आले.

चौकट

जिल्ह्यातील टंचाई आराखड्याचा तपशील