शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

अभियांत्रिकीसाठी सेतू सुविधा केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:27 IST

यंदा अभियांत्रिकीसह औषधनिर्माण, कृषीशी संलग्न अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी एकाच छता खाली ते घेता यावेत म्हणून सेतू सुविधा केंद्र स्थापन करण्यायत आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बारावीचे निकाल जाहीर झाले असून, नुकताच सीईटी तसेच नीट परीक्षेचे निकालही आता लागले आहेत. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने प्रवेशाची लगबग सुरू होणार आहे. यंदा अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व जागा भरतील अशी अपेक्षा आहे. यंदा अभियांत्रिकीसह औषधनिर्माण, कृषीशी संलग्न अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी एकाच छता खाली ते घेता यावेत म्हणून सेतू सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.जालन्यात मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालय असून, येथे मॅकेनिकल, इलेक्ट्रीकल तसेच सिव्हील आणि कॉप्युटर इंजिनिअरींगच्या जवळपास २४० जागा आहेत. त्यासाठी येत्या आठवड्यात प्रवेशासाठीच अधिसूचना निघणार असून, यंदा शासनाने विद्यार्थी तसेच पालकांना प्रवेश घेतांना अडचणी येऊ नयेत म्हणून सेतू सुविधा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार जालन्यात आमच्या महाविद्यालयास हे सेतू केंद्र मंजूर झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. एस.के. बिरादार यांनी दिली विशेष म्हणजे या सेतू सुविधा केंद्रावरच औषध निर्माण शास्त्र, कृषी अभियांत्रिकीसाठी प्रेवशासाठीचे सर्व ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे.यंदा इंजिनिअरींगला गेल्यावेळपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश घेतील अशी अपेक्षा असून, गेल्यावर्षी आमच्या महाविद्यालयाच्या जवळपास ६० टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले आहेत.गेल्यावर्षी आमच्या महाविद्यालयात १०० पेक्षा अधिक जागा रिक्त होत्या. त्या यंदा राहणार नाहीत असेही बिरादार म्हणाले.आयटीआय सज्ज : दहावी निकाला आधी प्रवेशराज्य सरकारने गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही इयत्ता दहावीचा निकाल लागण्या आधीच आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. गुरूवारपासून ज्या विद्यार्थ्यांनी आॅनलाइन रजिस्ट्रेशन केले आहे, अशांचे रजिस्ट्रेशन निश्चितीची प्रक्रिया सुरू होणार आहे.दरम्यान जालना जिल्हयात आठ शासकीय आणि चार खासगी आयटीआय आहेत. जालन्यातील आयटीआयमध्ये यंदा २२ जागा कमी झाल्या आहेत. असे असले तरी ३९२ विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ट्रेडला प्रवेश घेता येणार असल्याची माहती आयटीआयचे प्राचार्य देविदास राठोड यांनी संपर्क साधला असता दिली.

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducationशिक्षणtechnologyतंत्रज्ञान