शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
6
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
7
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
8
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
9
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
10
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
11
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
12
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
13
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
14
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
15
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
16
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
17
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
18
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
19
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
20
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  

गटशेतीतून ग्रामविकासही साधला जावू शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST

टेंभुर्णी : गटशेतीच्या माध्यमातून केवळ शेतीचाच विकास नव्हे, तर ग्रामविकासही सहजशक्य असल्याचे मत अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय ...

टेंभुर्णी : गटशेतीच्या माध्यमातून केवळ शेतीचाच विकास नव्हे, तर ग्रामविकासही सहजशक्य असल्याचे मत अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय मोरे यांनी व्यक्त केले. अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे नियमित मासिक चर्चासत्र शनिवारी डोलखेडा (खु. ता. जाफराबाद) येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते.

माजी सरपंच भानुदास डोईफोडे यांच्या शेतात आयोजित चर्चासत्रास कृषी सहायक विनायक मेहेत्रे, व्ही. पी. घुसळकर, संदीप डोईफोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन गटशेतीच्या माध्यमातून डोलखेड्यात जनता दरबार भरविण्याची संकल्पना यावेळी मांडण्यात आली. त्याची सुरुवात १४ जानेवारीपासून करण्याचे ठरविले. यावेळी अ‍ॅग्रोव्हिजन गटशेती संघद्वारा स्वबळावर शाश्वत दिशादर्शक प्रायोगिक प्रकल्पअंतर्गत लागवड केलेल्या सीताफळ बाग, ऊस लागवड, अद्रक शेती आदी ठिकाणी शिवारफेरी काढण्यात आली. यावेळी सरपंच गजानन बनकर, माजी सरपंच भानुदास डोईफोडे, अशोक डोईफोडे, गजानन डोईफोडे, हरिभाऊ डोईफोडे, ग्रामसेवक सचिन डोईफोडे, नंदकिशोर देशमुख, ज्ञानदेव गाडेकर, विठ्ठल खपुटे, महादू गाडेकर, गोपाल जाधव, बाबासाहेब जाधव, रामेश्वर उकंडे, गजानन काळे, शिवहरी डोईफोडे, कुंडलिक डोईफोडे, मदन डोईफोडे, गजानन डोईफोडे, समाधान डोईफोडे, दत्तू बनकर, दत्तू डोईफोडे, सतीश डोईफोडे, शिवाजी डोईफोडे, जनार्दन सोसे, गजानन डोईफोडे आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

कॅप्शन : डोलखेडा शिवारातील शिवारफेरीदरम्यान शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना संजय मोरे. यावेळी उपस्थित शेतकरी.