शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

जालना जिल्ह्यात मोसंबी, डाळिंब, पेरुला विम्याचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 01:14 IST

वामानातील बदलांमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्ह्यातील मृग बहरातील मोसंबी, डाळिंब व पेरु पिकाला विमा संरक्षण देण्यात आले आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हवामानातील बदलांमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्ह्यातील मृग बहरातील मोसंबी, डाळिंब व पेरु पिकाला विमा संरक्षण देण्यात आले आहे. प्रधानमंत्री फळपीक योजनेअंतर्गत या पिकांचा विमा काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.हवामानातील बदलांमुळे अनेकदा फळपिकांवर विपरित परिणाम होऊन उत्पादनामध्ये घट येते. अपेक्षित उत्पादन न मिळाल्यामुळे शेतक-यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते. नैसर्गिक कारणांमुळे फळबागेचे नुकसान झाल्यास शेतक-यांना भरपाई मिळावी राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक योजना राबविण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात सध्या मृग बहरातील मोसंबी, डाळिंब व पेरू या फळपिकांसाठी ही योजना लागू आहे. त्यानुसार मोसंबी पिकांसाठी १४ जूनपर्यंत, डाळिंबासाठी १४ जुलै तर पेरुसाठी चार जुलैपर्यंत विमा काढता येणार आहे. पेरुसाठी तीर्थपुरी, मंठा, तळणी, पिंपळगाव रेणुकाई या चार महसूल मंडळांचा समावेश आहे.मृग बहरातील मोसंबीसाठी जालना तालुक्यातील जालना शहर, ग्रामीण, रामनगर, नेर, विरेगाव, पाचनवडगाव, वाघ्रूळ, सेवली, भोकरदन तालुक्यातील भोकरदन, सिपोरा, राजूर, केदारखेडा, जाफराबादमधील जाफराबाद, माहोरा, कुंभारझरी, टेंभूर्णी, वरुड बु., अंबडमधील अंबड, धनगरपिंप्री, जामखेड, रोहिलागड, वडीगोद्री सुखापुरी, गोंदी, घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव, कुंभारपिंपळगाव, तीर्थपुरी, आंतरवाली टेंभी, जांबसमर्थ रांजणी, परतूरमधील परतूर, वाटूर, सातोना, श्रीष्टी, आष्टी, मंठा, पांगरी गोसावी, तळणी, ढोकसाळ या महसूल मंडळातील शेतक-यांनी विमा काढता येणार आहे.

टॅग्स :fruitsफळेgovernment schemeसरकारी योजना