शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

परतीच्या पावसाचा प्रचाराला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 00:51 IST

: परतीच्या पावसाने जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात शनिवारी जोरदार हजेरी लावली. यामुळे सकाळपासूनच उमेदवारांना घराबाहेर पडतांना अडचणी आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या पावसाने जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात शनिवारी जोरदार हजेरी लावली. यामुळे सकाळपासूनच उमेदवारांना घराबाहेर पडतांना अडचणी आल्या. तसेच दिवसभर रिमझिम तर कधी धुवाधार पाऊस पडल्याने प्रचाराचा शेवटचा दिवस असलेल्या शनिवारी पावसाने नेत्यांचा हिरमोड झाला.यंदाच्या निवडणुकीत प्रचारासाठी केवळ १२ दिवसच मिळाले. या बारा दिवसांत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढताना उमेदवारांच्या नाकी नऊ आले. तत्पूर्वी निवडणुका आॅक्टोबर मध्ये निश्चित असल्याने अनेक प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी आधी त्यांच्या मतदार संघात येणाऱ्या ग्रामीण भागातील गावांना भेटी देऊन ग्राऊंड तयार केले होते. शेवटच्या आठवडाभरात अनेक उमेदवारांनी त्यांचा शहरीभाग आणि आसपासच्या खेड्यांसाठी राखून ठेवला होता. शनिवारी प्रचार संपणार असल्याने अनेक नेत्यांनी विविध भागांत प्रचार फेºया तसेच कॉर्नर बैठकांचे आयोजन केले होते. परंतु पावसाने हे नियोजन कोलमडले.त्यामुळे सर्व पक्षाच्या नेत्यांनी ज्या भागात प्रचाराचे नियोजन होते, तेथील नागरिकांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेतल्याचे दिसून आले. सकाळी अनेक रॅली तसेच पदयात्रा काढून प्रचारात रंगत भरण्याचा प्रयत्न झाला. रिमझिम पावसातही कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला. सायंकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्यावर कायकर्ते आणि नेत्यांनी प्रचार कार्यालय, निवासस्थान गाठून पुढील दोन दिवसांच्या नियोजनाचा आढावा घेतला.जालना शहरात सकाळपासून रिमझिम पाऊस होता. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर, काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल व इतर उमेदवारांनी कॉर्नर बैठका घेऊन गाठीभेटी घेतल्या.परतूरमध्ये बबनराव लोणीकर, सुरेशकुमार जेथलिया व इतरांनी मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यावर भर दिला. घनसावंगीत राजेश टोपे, हिकमत उढाण यांनी प्रचारफेरी काढली.भोकरन आणि बदनापूरमध्येही महायुती, आघाडी व इतर उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधला.

टॅग्स :RainपाऊसAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019jalna-acजालना