शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

उन्हाच्या काहिलीने श्रींच्या दर्शनाच्या गर्दीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:52 IST

वाढत्या तापमानाचा बुधवारी संकष्टी चतुर्थीनिमित्त राजुरेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर परिणाम दिसून आला.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : अलिकडे वाढत्या तापमानाचा बुधवारी संकष्टी चतुर्थीनिमित्त राजुरेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर परिणाम दिसून आला.गेल्या चार दिवसांपासून राजूरसह परिसरात सूर्य आग ओकत आहे. तापमानाने बेचाळिशी पार केली आहे. त्यातच राजूर ऊंच टेकडीवर असून जिरायत पट्ट्यात मोडणारा भाग असल्याने उन्हाची तीव्रता अधिक जाणवते. दरमहा येणा-या संकष्टी चतुर्थीला आसपासच्या जिल्ह्यासह परिसरातून भाविक मोठ्या संख्येने राजूरेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी करतात. तसेच पंचक्रोशीतून महिला मंडळांसह पुरूष भाविकांच्या पायी दिंड्या मोठ्या प्रामाणात येतात.परंतु, उन्हाच्या काहिलीने पायी येणा-या दिंड्यांवर मोठा परिणाम दिसून आला.आज तुरळक पायी दिंड्या राजुरात दाखल झाल्या होत्या. वाढत्या उन्हामुळे चिमुकल्यांसह आबालवृध्द भाविक कमी दिसले. भाविकांच्या कमी गर्दीचा फटका व्यापाऱ्यांना बसला. नारळ, प्रसाद, खेळण्यांची दुकाने, हॉटेल, फळविक्रेत्यांचे व्यवसाय डबघाईस आले होते. वाढत्या तापमानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गणपती संस्थानने मंदिर परिसरात सावलीसाठी मंडप उभारला होता. तसेच संस्थानसह अन्य दानशूर भाविकांनी पिण्याच्या पाण्याची मोफत सोय केली होती.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रमganpatiगणपती