शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

चौपदरीकरणासाठीचा प्रस्तावावर पुनर्विचार करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:28 IST

अंबड - वडीगोद्री रस्ता चौपदरीकरण तसेच अंबड शहराला बायपास करणे संदर्भात बुधवारी माजी आ. संतोष सांबरे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना मुंबई येथ निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अंबड - वडीगोद्री रस्ता चौपदरीकरण तसेच अंबड शहराला बायपास करणे संदर्भात बुधवारी माजी आ. संतोष सांबरे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना मुंबई येथ निवेदन दिले.या संदर्भात त्यांनी सविस्तर चर्चा केली संतोष सांबरे यांच्या कपात सुचने संदर्भात पाठविलेल्या पत्राच्या अनुषंगाने रस्ता चौपदरीकरण तसेच अंबड शहर बायपास संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव व अप्पर मुख्य सचिव मनोजकुमार सौनिक यांना याबाबतचा प्रस्ताव तपासून सादर करण्याचे निर्देश दिले.संतोष सांबरे यांनी सन २०१२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात उपस्थित केलेल्याकपात सूचनेबाबत चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या लेखी आश्वासनात तसेच बुधवारी चौपदरीकरण तसेच बायपास रस्ता होण्याची आवश्यकता, वाहतूक वर्दळ, अपघाताचे वाढते प्रमाण तसेच ड्रायपोर्ट व स्टिल उद्योगांमुळे जड वाहनांची वाढणारी वाहतूक या संदर्भात सविस्तर विवेचन झाल्यामुळे प्रस्ताव सादर करण्याबाबतचे आदेश पाटील यांनी दिले. या रस्त्याचे काम राष्ट्रीय मार्ग प्राधिकरण मार्फत सुरु असुन, रस्त्याची रुंदी फक्त १० मीटर आहे,ती वाढवून ३० मीटर करुन चौपदरीकरण करावे, तसेच अंबड शहराच्या वळण रस्त्यासाठी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातुन आर्थिक तरतूद करुन या रस्त्याचे प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी संतोष सांबरे यांनी यावेळी केली.शेगाव दिंडीच्या अपघातात १८ वारकरी मृत्यमुखी पडल्यानंतर विधानसभेच्या सभागृहात वादळी चर्चा होऊन रस्ता चौपदरीकरण होईल असे सभागृहात तत्कालीन मंत्री सार्वजनिक बांधकाम यांनी जाहीर केल्यानंतर बी.ओ.टी. तत्वावर सदर रस्ता चौपदरीकरण मंजूर झाला होता. परंतु, नंतरच्या काळात चौपदरीकरण रद्द करुन रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करण्यात आला होता. यामुळे चौपदरीकरण आणि बायपास रस्ता मंजूर होण्याचा मार्ग सुकर झाल्याचे सांबरे यांनी सांगितले.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागchandrakant patilचंद्रकांत पाटील