शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

वास्तव जीवनाची मांडणी म्हणजेच साहित्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:00 IST

साहित्यात समाजकारण राजकारण बदलण्याची ताकद आहे. यासाठी साहित्याचे मोल महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कथाकार भगवानराव देशमुख यांनी केले.

जाफराबाद : साहित्यात समाजकारण राजकारण बदलण्याची ताकद आहे. यासाठी साहित्याचे मोल महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कथाकार भगवानराव देशमुख यांनी केले.येथील समर्थ महाविद्यालयातील बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत शुक्रवारी आयोजित चौथ्या दोन दिवसीय झेप राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.साहित्य संमेलनाचे उद्घाटन खा. राबसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले. या वेळी स्वागताध्यक्षपदी शिवसिंग गौतम, डॉ.संजीवनी तडेगावकर, डी.एन.जाधव, पंडितराव तडेगावकर, सिल्लोड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब म्हस्के, सुधीर पाटील, प्राचार्य निवृत्ती दिवटे, मधुकर पडघन, नगरसेवक वसीम जहागीरदार, प्राचार्य संजय गौतम यांची प्रमुख उपस्थिती होती.देशमुख म्हणाले, की यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणातून साहित्याची निर्मिती केली. याचे खरे श्रेय चव्हाण यांना जाते.शनिवारी समारोप प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया मान्यवरांना कवयित्री हरणाबाई जाधव यांच्या स्मृतिदिना निमित्त गौरविण्यात आले. दोन दिवसीय साहित्य संमेलनात कवितांची मेजवानी, लोककलावंतांचा लोकोत्सव, जनजागरण ग्रंथ दिंडी, प्रकट मुलाखत, परिसंवाद, कविसंमेलन इ. कार्यक्रम उत्साहात पार पडले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. विजय पाटील, प्रा.रंगनाथ खेडेकर यांनी केले. आभार गजानन उदावंत यांनी मानले.------------राजकारण्यांवरही साहित्यनिर्मिती व्हावी- दानवेराजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाºयांवर सुद्धा साहित्य निर्मिती होऊ शकते यासाठी पुढाकार घ्यायला हवा. वास्तव जीवनाची मांडणी म्हणजे साहित्य आहे. साहित्यिकांनी मांडणी केलेले विचार रसिकांना आवडतात. मात्र ते आचरणात आणता आले पाहिजे असे रावसाहेब दानवे म्हणाले.