शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

शिवचरित्र वाचा, व्यसनापासून दूर राहाल- गायत्री सावजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST

भोकरदन तालुक्यातील शेलुद येथील श्री वैष्णव परिवाराच्यावतीने गुरुवारी आयोजित ‘व्यसनमुक्ती’ कार्यक्रमात गायत्री सावजी बोलत होत्या. यावेळी ज्ञानेश्वर माउली, ...

भोकरदन तालुक्यातील शेलुद येथील श्री वैष्णव परिवाराच्यावतीने गुरुवारी आयोजित ‘व्यसनमुक्ती’ कार्यक्रमात गायत्री सावजी बोलत होत्या. यावेळी ज्ञानेश्वर माउली, संदीप पंडित, गोकूळ सपकाळ, श्रीरंग खडके, शेनफड बारोटे, नीलेश बारोटे, सुशील बारोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम संत गजानन महाराज व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवरायांच्या काळात आई- बहिणी सुरक्षित होत्या. त्यांच्या अब्रुवर कोणी हात टाकण्याचा प्रयत्न केला तर भर चौकात त्या आरोपीचा चौरंगा केला जात होता. आज प्रत्येक दिवशी भरदिवसा शेकडो आई- बहिणींची अब्रू लुटल्या जात असल्याच्या घटना विविध वर्तमानपत्रातून वाचण्यासाठी मिळतात. यासाठी आज देशात पुन्हा एकदा छत्रपती शासन आणण्याचीदेखील गरज असल्याचे मत गायत्री सावजी यांनी व्यक्त केले.

चौकट

आज देशात शिवरायांच्या नावाखाली राजकारण केल्या जात आहे; मात्र शिवरायांनी कधीही जातीयतेला थारा लागू दिला नाही. अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली; परंतु आज राजकीय पोळी भाजण्यासाठी जातीय तेढ निर्माण केले जात आहे. धर्मा-धर्मात जातीय दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही खूप मोठी शोकांतिका असून, आपण शिवरायांच्या मातृभुमीत जन्म घेतला आहे, यासाठी आपण शिवरायांचे विचार अमलात आणून जीवन जगले पाहिजे, असे आवाहनही गायत्री सावजी यांनी केले.

फोटो ओळ - शेलूद येथे व्यसनमुक्ती कार्यक्रमात शिवव्याख्यात्या गायत्री सावजी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेलुदकर महाराज यांच्यासह उपस्थित नागरिक.