शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भोकरदन, जाफराबादवर अवकृपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:12 IST

जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी सहा तालुक्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यावर मात्र, अवकृनपा राहिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी सहा तालुक्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यावर मात्र, अवकृनपा राहिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. येत्या आठवडाभरात या दोन तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येणार आहे. शनिवारी रात्री जालना ग्रामीण महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून, यामुळे सामनगावसह अन्य गावामध्ये शेतक-यांच्या शेतात पाणी साचले आहे.जालना तालुक्यातील सामनगाव व परिसरात शनिवारी रात्री थेट १२१ मिलिमीटर पाऊस पडला. जोरदार झालेल्या पावसामुळे देवलाल डोंगरे यांची विहिर पूर्णपणे खचली असून, अनेकांच्या शेतात पाणी तुंबल्याने त्याचा निचरा न झाल्याने पेरणी वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान रविवारी रात्री जालना, बदनापूर, परतूर तालुक्यात चांगला पाऊस झाला. भोकरदन शहर व परिसरात १५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद असून, रविवारी रात्री बदनापूर तालुक्यात ३६ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. अंबड तालुक्यातही रविवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने वडीगोद्री सर्कलमध्ये अतिवृष्टी झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :RainपाऊसJalanaजालना