शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जालना शहरातील रॉकेल वितरणाचा कोटा आला अर्ध्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 01:24 IST

जिल्ह्याचा निळ्या रॉकेलचा कोटा अर्ध्यावर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्याचा निळ्या रॉकेलचा कोटा अर्ध्यावर आला आहे. वर्षभरापूर्वी १४ लाख लिटर रॉकेल येत होते, ते आता केवळ सात लाख लिटर एवढेच मागवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर यांनी दिली.निळे रॉकेल मिळावे म्हणून पूर्वी रांगा लागत असत, त्यातच याचा मोठा काळाबाजार होऊन हे रॉकेल अनेकजण ट्रक तसेच रिक्षामध्ये इंधन म्हणून पेट्रोलमध्ये मिश्रण करून वापरले जात होते. आता जिल्ह्यात एलपीजी गॅस धारकांची संख्या ही अडीच लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यातच गेल्या दोन वर्षात उज्वला गॅस योनजेमुळेही निळ्या रॉकेलची मागणी कमी होऊन उज्ज्वला गॅस योजनेतून दोन वर्षात ५० हजार नागरिकांना गॅसची जोडणी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.असे असले तरी, जे सात लाख लिटर निळे रॉकेल सध्या जिल्ह्यात येत आहे, ते घाऊक, अर्धघाऊक तसेच स्वस्त धान्य दुकानदार आणि किरकोळ रॉकेल विक्रेत्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात वितरीत केले जात आहे.या रॉकेलचे वितरण सुरळीत न करणाऱ्यांवर आता थेट परवाना निलंबन आणि रद्दची कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :Tahasildarतहसीलदारgovernment schemeसरकारी योजना