शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

समृद्धी महामार्गासाठी दीडशे हेक्टर जमिन खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:35 IST

जिल्ह्यातील २५ गावांमधून जाणा-या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत १५१ हेक्टर ३८ गुंठे जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

बाबासाहेब म्हस्के/जालना : जिल्ह्यातील २५ गावांमधून जाणा-या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत १५१ हेक्टर ३८ गुंठे जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र गुंडेवाडी, जामवाडी शिवारातील प्रस्तावित स्मार्ट टाऊनशिपमध्ये येण्यास स्थानिक उत्सुक नसल्याने टाऊनशिप होणार की नाही, याबाबत सध्या तरी अनिश्चितता असल्याचे सूत्रांनी सांगितले.बदनापूर व जालना तालुक्यातील एक हजार १५४ शेतक-यांच्या ४४० हेक्टर जमिनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे. यामध्ये जालना तालुक्यातील ७११ तर बदनापूर तालुक्यातील ४४२ शेतक-यांचा समावेश आहे. आतापर्यंत जालना तालुक्यातील अहंकार देऊळगाव, नंदापूर, थार व बदनापूर तालुक्यातील नजीक पांगरी, गेवराई बाजार, अकोला देव या गावांमधील २९६ खरेदीखते पूर्ण झाली असून, १५१ हेक्टर तीन गुंठे हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. दोन्ही तालुके मिळून अद्याप सुमारे साडेतीनशे हेक्टर जमिनीचे संपादन करण्याचे रस्ते विकास महामंडळाचे नियोजन आहे. आतापर्यंत झालेल्या खरेदी-विक्री प्रक्रियेत महामंडळाकडून शेतकºयांना सुमारे दीडशे कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे. मोबदला रक्कम थेट शेतक-यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे. दरम्यान, शहरी भागात येत असलेल्या जामवाडी व श्रीकृष्णनगर परिसरातील जमिनीचे दर निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दोन दिवसांत संबंधित गावातील शेतक-यांना जमिनीच्या दराबाबत माहिती दिली जाईल, असे रस्ते विकास महामंडळाच्या शिबीर कार्यालयातील तहसीलदार एल.डी. सोनवणे यांनी सांगितले.----------------