शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
2
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
3
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
4
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
5
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
6
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
7
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
8
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
9
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
10
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
11
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
12
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
13
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
14
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
15
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
16
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
17
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
18
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
19
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

६० तासांनंतर वीजपुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:28 IST

तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथील बसस्थानक भागातील वीजपुरवठा ६० तासांनंंतर सुरळीत झाला आहे. औरंगाबादेतून केबल आणल्यानंतर येथील रोहित्राची ...

तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथील बसस्थानक भागातील वीजपुरवठा ६० तासांनंंतर सुरळीत झाला आहे. औरंगाबादेतून केबल आणल्यानंतर येथील रोहित्राची दुरुस्ती करण्यात आली आहे. दरम्यान, कृषिपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या वतीने कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे.

तळणी बस स्टॅन्ड भागातील रोहित्राचे केबल जळाल्याने मंगळवारी सकाळपासून वीजपुरवठा खंडत झाला होता. बुधवारी दिवसभर केबल उपलब्ध न झाल्यामुळे रोहित्राची दुरुस्ती करण्यात आली नव्हती. तळणीचा विजेचा याप्रश्न गंभीर झाला असून, त्यातच शेतकऱ्याचे तोडलेले कनेक्शन तत्काळ जोडून द्यावे, या मागणीचे निवेदन मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता खंडागळे यांना निवेदन दिले. गुरुवारी सकाळपासून रोहित्राच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. तब्बल १२ तास दुरुस्तीचे काम केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, औरंगाबादवरून केबल उपलब्ध उपलब्ध करून देण्यास विलंब झाल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यास काहीसा विलंब झाल्याचे कार्यकारी अभियंता खंडागळे यांनी सांगितले.

फोटो