शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-सेना लोकसभा निवडणूक एकत्रित लढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:54 IST

लोकसभा व विधानसभा निवडणुका या वेगवेगळ्या होणार असून, शिवसेना-भाजप युती होईल असा अशावाद त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : खरीप हंगामात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात येणार असून नागरिकांना निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या निवारणा साठी सरकारकडून तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहेत असे महसूलमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी भोकरदन येथे पत्रकारांशी चर्चा करतांना सांगितले.येथील भाजपा प्रदेश अध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले की, आमच्या सरकारने दहा लाख शेतकऱ्यांचे प्रत्येकी दीड लाख रूपयांचे कर्ज माफ केले ेआहे. भोकरदन तालुक्याच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन कामे सुरू केल्या जातील, खरीप पंचनामे व ज्या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे त्या गावात पिण्याच्या पाण्यासाठीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. भोकरदन आणि जालना रस्ता हा उर्वरित चाळीस किमी.चे सिमेंटीकरण पुढील काळात तात्काळ करण्यात येणार आहे. राज्यात सध्या राष्ट्रीय व राज्य महामार्गांची मोठ्या प्रमाणावर कामे युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी बहुतांश ठिकाणी रस्तालगतचीच जमीन संपादित केली आहे.राज्यात आगामी काळात लोकसभा व विधानसभा निवडणुका या वेगवेगळ्या होणार असून, शिवसेना-भाजप युती होईल असा अशावाद त्यांनी यावेळी बोलून दाखविला. यावेळी खा. रावसाहेब दानवे, आ. संतोष दानवे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटील