शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

शिक्षण ‘दीन’...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:32 IST

शिक्षणाचा मूळ पाया मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या जालना जिल्ह्यातील शाळांचे तीन तेरा वाजले असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शिक्षणाचा मूळ पाया मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या जालना जिल्ह्यातील शाळांचे तीन तेरा वाजले असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे.जिल्ह्यातील एक, दोन नव्हे तर तब्बल २७५ ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था झाली आहे. स्लॅब गळणे, फरशी खराब होणे, दरवाजे खिडक्या तुटणे, भिंतीचे प्लास्टर उखडल्याचे दिसून येते. त्यातील काही शाळांची इमारत ही अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने त्या पाडून त्या ठिकाणी नव्या इमारतींचे बांधकाम करावे लागणार आहे. विशेष म्हणजे, काही शाळांमध्ये विद्युत पुरवठा नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील अनेक जि. प. शाळेतील विद्यार्थी हे जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत. यासाठी जि.प. च्या शिक्षण विभागाला सरकारकडून ४ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तो अद्याप अखर्चित आहे.निधी वितरणात असमानताशाळांचा दर्जा ढासळल्यानंतर पटसंख्या वेगाने कमी होऊ लागली. सर्वसामान्यांचा आधार असलेल्या या शाळा बंद पडण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर जि.प.ने विशेष प्रयत्न करुन शाळांचा दर्जा वाढवला. अशा प्रयत्नातून काही शाळांची स्थिती बदलली आणि या शाळांच्या बाहेर प्रवेश फुल्लचे फलक लागले. मात्र इतर शाळांची अवस्था पूर्वीप्रमाणेच राहिली. निधी वितरित करताना चांगल्या शाळांकडे जास्त लक्ष दिल्याने इतर शाळांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळेच जि.प.च्या सर्व शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा