शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

शिक्षण ‘दीन’...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:32 IST

शिक्षणाचा मूळ पाया मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या जालना जिल्ह्यातील शाळांचे तीन तेरा वाजले असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शिक्षणाचा मूळ पाया मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या जालना जिल्ह्यातील शाळांचे तीन तेरा वाजले असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे.जिल्ह्यातील एक, दोन नव्हे तर तब्बल २७५ ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था झाली आहे. स्लॅब गळणे, फरशी खराब होणे, दरवाजे खिडक्या तुटणे, भिंतीचे प्लास्टर उखडल्याचे दिसून येते. त्यातील काही शाळांची इमारत ही अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने त्या पाडून त्या ठिकाणी नव्या इमारतींचे बांधकाम करावे लागणार आहे. विशेष म्हणजे, काही शाळांमध्ये विद्युत पुरवठा नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील अनेक जि. प. शाळेतील विद्यार्थी हे जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत. यासाठी जि.प. च्या शिक्षण विभागाला सरकारकडून ४ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तो अद्याप अखर्चित आहे.निधी वितरणात असमानताशाळांचा दर्जा ढासळल्यानंतर पटसंख्या वेगाने कमी होऊ लागली. सर्वसामान्यांचा आधार असलेल्या या शाळा बंद पडण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर जि.प.ने विशेष प्रयत्न करुन शाळांचा दर्जा वाढवला. अशा प्रयत्नातून काही शाळांची स्थिती बदलली आणि या शाळांच्या बाहेर प्रवेश फुल्लचे फलक लागले. मात्र इतर शाळांची अवस्था पूर्वीप्रमाणेच राहिली. निधी वितरित करताना चांगल्या शाळांकडे जास्त लक्ष दिल्याने इतर शाळांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळेच जि.प.च्या सर्व शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा