शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

शिक्षण ‘दीन’...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:32 IST

शिक्षणाचा मूळ पाया मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या जालना जिल्ह्यातील शाळांचे तीन तेरा वाजले असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शिक्षणाचा मूळ पाया मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या जालना जिल्ह्यातील शाळांचे तीन तेरा वाजले असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे.जिल्ह्यातील एक, दोन नव्हे तर तब्बल २७५ ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था झाली आहे. स्लॅब गळणे, फरशी खराब होणे, दरवाजे खिडक्या तुटणे, भिंतीचे प्लास्टर उखडल्याचे दिसून येते. त्यातील काही शाळांची इमारत ही अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने त्या पाडून त्या ठिकाणी नव्या इमारतींचे बांधकाम करावे लागणार आहे. विशेष म्हणजे, काही शाळांमध्ये विद्युत पुरवठा नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील अनेक जि. प. शाळेतील विद्यार्थी हे जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत. यासाठी जि.प. च्या शिक्षण विभागाला सरकारकडून ४ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तो अद्याप अखर्चित आहे.निधी वितरणात असमानताशाळांचा दर्जा ढासळल्यानंतर पटसंख्या वेगाने कमी होऊ लागली. सर्वसामान्यांचा आधार असलेल्या या शाळा बंद पडण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर जि.प.ने विशेष प्रयत्न करुन शाळांचा दर्जा वाढवला. अशा प्रयत्नातून काही शाळांची स्थिती बदलली आणि या शाळांच्या बाहेर प्रवेश फुल्लचे फलक लागले. मात्र इतर शाळांची अवस्था पूर्वीप्रमाणेच राहिली. निधी वितरित करताना चांगल्या शाळांकडे जास्त लक्ष दिल्याने इतर शाळांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळेच जि.प.च्या सर्व शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा