शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

विषबाधा होऊन १०० मेंढ्या दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 01:05 IST

अज्ञात पदार्थ खाण्यात आल्याने काही मेंढ्या चक्कर येऊन रस्त्याच्या कडेला पडून काही वेळातच दगावल्या

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : मेंढपाळाच्या शेकडो मेंढ्या शेतात चरत - चरत शहराजवळ येत असताना अज्ञात पदार्थ खाण्यात आल्याने काही मेंढ्या चक्कर येऊन रस्त्याच्या कडेला पडून काही वेळातच दगावल्या. जवळपास शंभर च्या आसपास मेंढ्या आतापर्यंत दगावल्या असून, अजूनही काही मेंढ्या अस्वस्थ आहेत. त्या वाचण्याची शक्यता नसल्याचे दिसून येत आहे.ज्ञानेश्वर बारकू शिंगाडे (रा. कासारी ता. नांदगाव जि. नाशिक) असे मेंढपाळाचे नाव असून मेंढ्या शेतात बसवून शेतीला खत मिळते, त्यातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करतात. त्यांच्याकडे शेकडो मेंढ्या असून सोमवारी बरंजळा लोखंडे येथून मेंढ्या घेऊन भोकरदन शहराजवळ येत असताना नांजा पाटीजवळ काही मेंढ्या अचानक चक्कर येऊन खाली पडल्या व दगावल्या. दरम्यान, संध्याकाळी पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अस्वस्थ असलेल्या मेंढ्यांवर उपचार केले.अधिकारी फिरकलेच नाहीतघटनास्थळी अजूनही मेंढ्या दगावत असून कालपासून आजपर्यंत एकाही शासकीय अधिकाºयांनी घटनास्थळी भेट दिली नसल्याचे मेंढपाळ ज्ञानेश्वर शिंगाडे यांनी सांगितले.तसेच मेंढपाळाचे जवळपास दहा लाखांच्या आसपास नुकसान झाल्याचा अंदाज असून या मेंढ्यांवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्याने शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी मेंढपाळ शिंगाडे यांनी केली आहे.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाDeathमृत्यूAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार