शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:27 IST

ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकिय अधीक्षकाचे पद रिक्त झाले असून, या रूग्णालयात अनेक असुविधा असल्यामुळे रूग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : येथील ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकिय अधीक्षकाचे पद रिक्त झाले असून, या रूग्णालयात अनेक असुविधा असल्यामुळे रूग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.शहर व तालुक्यातील सर्वसामान्य व गरीब जनतेला कमी खर्चात रोगनिदान व औषधी उपचार होण्यासाठी शासनाने तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रूग्णालयाची सुरूवात केली. त्यानंतर या रूग्णालयातील विविध विभागांसाठी व डॉक्टर कर्मचा-यांच्या निवासस्थानांसाठी कोटयवधी रूपये खर्च करून स्वतंत्र अशी भव्य इमारत व निवासस्थाने उभारली आहेत. या ग्रामीण रूग्णालयात एक वैद्यकीय अधिक्षक, ३ वैद्यकीय अधिकारी, एक सहायक अधीक्षक, दोन कनिष्ठ लिपिक, ७ अधिपरिचारिका,एक प्रयोग शाळा तंत्रज्ञ व एक सहायक, एक क्षकिरण तंत्रज्ञ, एक औषध निर्माता, एक शिपाई, चार कक्षसेवक, दोन सफाई कामगार अशी एकुण २५ पदे मंजूर असतांना यापैकी एक वैद्यकिय अधिक्षक,एक कक्षसेवक,एक शिपाई,एक सफाई कामगार अशी चार पदे रिक्त असुन २१ पदे भरलेली आहेत, यातील दोन, चार कर्मचारी वगळता सर्व डॉक्टर व कर्मचा-यांना येथील शासकीय निवासस्थानांचीही सुविधा दिलेली आहे.असे असताना येथे येण्यास कोणीच उत्सुक नसल्याने हे रूग्णालय म्हणजे रेफर रूग्णालय म्हणून याची ओळख निर्माण झाली आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.ओपीडीची वेळ वाढविण्याची मागणीसध्या ओपीडीची सकाळी ९ ते १२.३० ते सायंकाळी ४ ते ५ अशी वेळ आहे. मात्र कडक उन्हाळा असल्याने दुपारच्या वेळेत रूग्णांना ग्रामीण रुग्णालयात येण्यास अडचण येते. यामुळे ओपीडीच सकाळची वेळ १२.३० ऐवजी २ वाजेपर्यंत करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.अपडाऊन बनले डोकेदुखी४या ग्रामीण रूग्णालयाचे अंतर हे शहरापासून तीन ते चार किलोमीटर दूर आहे. त्यामुळे येथे रूग्णांना ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत. तसेच अनेक डॉक्टर हे बदनापूरमध्ये राहत नसल्याने रूग्णांसाठी ही एक मोठी डोकेदुखी ठरत आहे. याकडे जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष देण्याची गरज रूग्णांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीयdoctorडॉक्टर