शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

परतूर-आष्टी रस्ता बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:05 IST

शहरातील परतूर-आष्टी मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडल्याने या मार्गावर नियमीत अपघात होत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. एकूणच हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : शहरातील परतूर-आष्टी मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडल्याने या मार्गावर नियमीत अपघात होत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. एकूणच हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.दिवसेदिवस या मार्गावर वाहनांची सख्या वाढत आहे. मात्र रस्त्याचे रूंदीकरण अद्यापही करण्यात आले नाही. त्यातच वाहनधारकही आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करत असल्याने वाहनाला जाण्यासाठी रस्ताच शिल्लक राहत नाही. परिणामी रात्रीच्या वेळी अनेक वेळा या मार्गावर अपघात होऊन जायबंदी झाले आहेत. वाढती वाहनांची गर्दी बघता या मार्गाचे रूंदीकरण करण्याची मागणी परिसरातील नागरिक , वाहनधारकांनी केली आहे.मात्र याकडे कायम दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे. एकेरी रस्ता त्यातचही मोठी खड्डे यामुळे वाहने चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागते. या मार्गावर साखर कारखाना असल्याने या मार्गावरून नियमित जड वाहनांची गर्दी असते.खड्डा चुकविण्याच्या नादात अनेकवेळा उसाची ट्रॉली उलटून अपघात होत आहे. तसेच वाळूने भरलेलेल हायवा ट्रक सुध्दा ये जा करीत असल्याने रस्त्याची चाळणी झाली आहे.मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. सध्या परिक्षेचे दिवस असल्याने या मार्गावरून विद्यार्थ्यांची ये जा वाढली आहे.रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांची गैरसोय बघता या मार्गाची पक्के डांबरीकरण करण्याची मागण नागरिकांतून होत आहे.याचा मार्गावर आष्टी रेल्वे गेट आहे. या गेटवरील उड्डाण पुलाचे काम अद्यापही हाती घेण्यात आले नाही. यामुळे या गेटवर दर दहा मिनिटाला वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे हा मार्ग अडथळयाबरोबरच धोकादायकही बनला आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन परिसरात लवकरात लवकर उड्डाणपुलाचे काम सुरू करून वाहतूक कोेंडी सोडविण्याची गरज आहे.