शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:51 IST

पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडलेले असताना त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहे. तसेच दुष्काळी मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी येनोरा येथे दिली.

ठळक मुद्देबबनराव लोणीकर : पीक परिस्थितीची पाहाणी

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : पावसाच्या अवकृपेने यावर्षी जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांची पीके धोक्यात आली असून शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडलेले असताना त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहे. तसेच दुष्काळी मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी येनोरा येथे दिली.पालकमंत्र्यांनी सोमवारी परतूर तालुक्यातील येनोरा गावात बालासाहेब कुलकर्णी यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पीक परिस्थितीची पाहणी केली.यावेळी राहुल लोणीकर, एसडीएम ब्रिजेश पाटील, राजाभाऊ कदम, नितीन जोगदंड, रमेश वाघ तलाठी ग्रामसेवक कृषी सहायक आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की, शेतकºयांच्या पीकांसह दुष्काळसदृश्य परिस्थितीचा तात्काळ सर्वे करून त्याचा अहवाल शासनास देण्यात यावा, असे निर्देश त्यांनी उपस्थित अधिकाºयांना दिले. केंद्र शासनाच्या नियमावलीनुसारच दुष्काळ जाहीर करण्यात येईल.लवकरच टंचाई घोषितकेंद्र शासनाच्या निकषानुसारच जिल्हा प्रशासनातील दुष्काळ देखरेख समिती अहवाल शासनास सादर करेल. त्यानुसार मा. मुख्यमंत्री ३१ आॅक्टोबरपर्यंत टंचाई घोषित करतील व राज्य शासनाकडून अहवाल केंद्र शासनाकडे सादर केला जाईल व त्यांनतर केंद्र शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यात येऊन दुष्काळात करावयाच्या उपायोजना राबविल्या जातील. एकही गाव किंवा शेतकरी यापासून वंचित राहणार नाही अशा विश्वास यावेळी पालकमंत्री लोणीकर यांनी उपस्थित शेतकºयांना दिला.

टॅग्स :JalanaजालनाBabanrao Looneykarबबनराव लोणीकरFarmerशेतकरी