शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

..आता शौचालय बांधकामासाठी ३१ जानेवारीपर्यंत कालमर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 01:00 IST

जिल्हातील अनेक कुटुंबांची शौचालयाची कामे राहिले आहे. ही कामे पुर्ण करण्यासाठी शासनाने ३१ जानेवारीपर्यंतची मुदतवाढ दिली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्या कुटुंबांनी ३१ डिसेंबरपर्यंत शौचालय बांधावे, अशा सूचना सरकारने जिल्हा प्रशासनास दिल्या होत्या. परंतु, जिल्हातील अनेक कुटुंबांची शौचालयाची कामे राहिले आहे. ही कामे पुर्ण करण्यासाठी शासनाने ३१ जानेवारीपर्यंतची मुदतवाढ दिली असून, या मुदतीत कामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहे.प्रत्येक घरात शौचालय असावे, यासाठी केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. त्यानुसार जालना जिल्ह्यात २ लाख ६१ हजार ४०३ शौचालये बांधण्यात आली आहेत. २०१२ च्या पायाभूत सर्वेक्षणातून ३५ हजार ८९० कुटुंबे सुटली होती. पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्या कुटुंबांनी ३१ डिसेंबरच्या आत शौचालय बांधावे, अशा सूचना शासनाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान