शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

अवयवदान करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 01:06 IST

अवयवदानासाठी पुढाकार घेणे गरजेचे असून अवदान काय करावे? काय करू नये? किती तासात करावे, याची जनजागृती करण्यासाठी ४० दिवसाची पदयात्रा काढण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अवयदानासाठी जनजागृती करणाऱ्यांची वानवा आहे. पण, खेड्यापाड्यातील काही कार्यकर्ते नेटाने यासाठी काम करतात. मृत्यूनंतर पक्षी पक्ष्यांच्या कामी येतात. पण, माणसे माणसांच्या मृत्यूनंतर कामी येत येत नाहीत.मानवाच्या देहदानानंतर आठ जणांना जीवदान मिळते. यामुळे अवयवदानासाठी पुढाकार घेणे गरजेचे असून अवदान काय करावे? काय करू नये? किती तासात करावे, याची जनजागृती करण्यासाठी ४० दिवसाची पदयात्रा काढण्यात आली आहे.ही पदयात्रा शुक्रवारी औरंगाबाद येथून निघाली असून ती सोमवारी शहरात येणार आहे. अशी माहिती द फेडरेशन आॅफ आॅर्गन अ‍ॅण्ड बॉडी डोनेशन संस्थेचे अध्यक्ष पुरूषोत्तम पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.देहदान अवयव दानाची जनाजागृती करण्यासाठी ६९ वर्षीय सुनील देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली १० जणांची पदयात्रा शुक्रवार (दि. १६) पासून औरंगाबाद येथून निघाली असून ही पदयात्रा औरंगाबाद ते तुळजापूर असा ६६३ कि.मी. चा प्रवास करणार आहे. या प्रवासात रस्त्याने लागणारी गावे, वाड्या, शाळा येथे पथनाट्याच्या माध्यमातून अवयवदानाचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस संस्थेचे समन्वयक डॉ. योगेश ढेंबरे, सचिव सुधीर बागाईतकर, राजेशसिंह सूर्यवंशी, प्रा. रवी पाटील यांच्यासह संस्थेचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थिती होते.

टॅग्स :SocialसामाजिकOrgan donationअवयव दान