शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

अवयवदान करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 01:06 IST

अवयवदानासाठी पुढाकार घेणे गरजेचे असून अवदान काय करावे? काय करू नये? किती तासात करावे, याची जनजागृती करण्यासाठी ४० दिवसाची पदयात्रा काढण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अवयदानासाठी जनजागृती करणाऱ्यांची वानवा आहे. पण, खेड्यापाड्यातील काही कार्यकर्ते नेटाने यासाठी काम करतात. मृत्यूनंतर पक्षी पक्ष्यांच्या कामी येतात. पण, माणसे माणसांच्या मृत्यूनंतर कामी येत येत नाहीत.मानवाच्या देहदानानंतर आठ जणांना जीवदान मिळते. यामुळे अवयवदानासाठी पुढाकार घेणे गरजेचे असून अवदान काय करावे? काय करू नये? किती तासात करावे, याची जनजागृती करण्यासाठी ४० दिवसाची पदयात्रा काढण्यात आली आहे.ही पदयात्रा शुक्रवारी औरंगाबाद येथून निघाली असून ती सोमवारी शहरात येणार आहे. अशी माहिती द फेडरेशन आॅफ आॅर्गन अ‍ॅण्ड बॉडी डोनेशन संस्थेचे अध्यक्ष पुरूषोत्तम पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.देहदान अवयव दानाची जनाजागृती करण्यासाठी ६९ वर्षीय सुनील देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली १० जणांची पदयात्रा शुक्रवार (दि. १६) पासून औरंगाबाद येथून निघाली असून ही पदयात्रा औरंगाबाद ते तुळजापूर असा ६६३ कि.मी. चा प्रवास करणार आहे. या प्रवासात रस्त्याने लागणारी गावे, वाड्या, शाळा येथे पथनाट्याच्या माध्यमातून अवयवदानाचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस संस्थेचे समन्वयक डॉ. योगेश ढेंबरे, सचिव सुधीर बागाईतकर, राजेशसिंह सूर्यवंशी, प्रा. रवी पाटील यांच्यासह संस्थेचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थिती होते.

टॅग्स :SocialसामाजिकOrgan donationअवयव दान