शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

अवयवदान करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 01:06 IST

अवयवदानासाठी पुढाकार घेणे गरजेचे असून अवदान काय करावे? काय करू नये? किती तासात करावे, याची जनजागृती करण्यासाठी ४० दिवसाची पदयात्रा काढण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अवयदानासाठी जनजागृती करणाऱ्यांची वानवा आहे. पण, खेड्यापाड्यातील काही कार्यकर्ते नेटाने यासाठी काम करतात. मृत्यूनंतर पक्षी पक्ष्यांच्या कामी येतात. पण, माणसे माणसांच्या मृत्यूनंतर कामी येत येत नाहीत.मानवाच्या देहदानानंतर आठ जणांना जीवदान मिळते. यामुळे अवयवदानासाठी पुढाकार घेणे गरजेचे असून अवदान काय करावे? काय करू नये? किती तासात करावे, याची जनजागृती करण्यासाठी ४० दिवसाची पदयात्रा काढण्यात आली आहे.ही पदयात्रा शुक्रवारी औरंगाबाद येथून निघाली असून ती सोमवारी शहरात येणार आहे. अशी माहिती द फेडरेशन आॅफ आॅर्गन अ‍ॅण्ड बॉडी डोनेशन संस्थेचे अध्यक्ष पुरूषोत्तम पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.देहदान अवयव दानाची जनाजागृती करण्यासाठी ६९ वर्षीय सुनील देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली १० जणांची पदयात्रा शुक्रवार (दि. १६) पासून औरंगाबाद येथून निघाली असून ही पदयात्रा औरंगाबाद ते तुळजापूर असा ६६३ कि.मी. चा प्रवास करणार आहे. या प्रवासात रस्त्याने लागणारी गावे, वाड्या, शाळा येथे पथनाट्याच्या माध्यमातून अवयवदानाचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस संस्थेचे समन्वयक डॉ. योगेश ढेंबरे, सचिव सुधीर बागाईतकर, राजेशसिंह सूर्यवंशी, प्रा. रवी पाटील यांच्यासह संस्थेचे अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थिती होते.

टॅग्स :SocialसामाजिकOrgan donationअवयव दान