शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शहरी बाबू असलो तरी शेतकऱ्यांविषयी जिव्हाळा : आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 19:22 IST

गेल्या ६० वर्षांत गरिबी हटावचा नारा देत काँग्रेसने स्वत:ची घरे भरली.

घनसावंगी (जि. जालना) : शिवसेना सत्तेत असो किंवा नसो कायम शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहते. आपण शहरी बाबू असलोे तरी शेतकऱ्यांविषयीचा जिव्हाळा कायम आहे. गेल्या ६० वर्षांत गरिबी हटावचा नारा देत काँग्रेसने स्वत:ची घरे भरली. आता पुन्हा तोच मुद्दा घेऊन राहुल गांधी हे मतदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला.

घनसावंगी येथे आयोजित सभेत ते म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टवादी काँग्रेस आहे. त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्याचा निधी हा पश्चिम महाराष्ट्रात वळवून या भागावर कायम अन्याय केला. नागरिकांना कोण प्रामाणिक आहे, हे कळते. त्यामुळे मतदार हे मोदींच्या पाठीशी पुन्हा एकदा भक्कमपणे उभे राहितील यात शंका घेण्याचे कारण नसल्याचे ते म्हणाले. तुम्ही ५६ इंचाच्या छाती असणाऱ्यांना मतदान करणार की, ५६ जणांची सरमिसळ असलेल्यांना निवडून देणार असा सवालही ठाकरे यांनी यावेळी केला. सरकार मजूबत हवे की, मजबूर असा प्रश्न उपस्थित करतानाच शिवसेना कर्जमाफीच्या बाजूने होती. राम मंदिराच्या मुद्यावरही आम्ही आग्रही असल्याचे ते म्हणाले.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Aditya Thackreyआदित्य ठाकरे