शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

अपघातात मायलेक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भोकरदन : भरधाव काळीपिवळीने दोन दुचाकींना धडक दिल्याने मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर ...

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भरधाव काळीपिवळीने दोन दुचाकींना धडक दिल्याने मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना भोकरदन - जाफ्राबाद रोडवर विरेगावजवळ गुरुवारी दुपारी३.३० वाजता घडली़ रवींद्र साहेबराव पवार (२२) व कमल साहेबराव पवार (४५) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही वालसा वडाला येथील रहिवासी आहेत.रवींद्र साहेबराव पवार (२२) व कमल साहेबराव पवार (४५) हे दोघे भोकरदनहून गावाकडे दुचाकीने (एमएच २० डी़पी ३६९५) येत होते. तर याच दरम्यान सिल्लोड येथून बाबरखान शकिल खान (२० रा़सिल्लोड), ताहेबर बागवान मन्नु (३४ रा़ औरंगाबाद) हे विना क्रंमाकाच्या दुचाकीवरुन धाड येथे जात होते. सैलानी घेऊन येणा-या काळी पिवळीवरील (एम २० बी ७०२१) चालकाचे नियंत्रण सुटले. त्याने या दोन्ही दुचाकींना जोरदार धडक दिली. यात रविंद्र साहेबराव पवार व कमल साहेबराव पवार हे दोघे जागीच ठार झाले. तर दुसºया दुचाकीवरील दोघे व काळी पिवळीतील रफीक बेन हैदर बेग (५२ रा सिल्लोड), सानिया शेख रफीक (४५), नय्युम खान निजामखान पठाण (४०रा़सिल्लोड) हे गंभीर जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. नागरिकांनी भोकरदन ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. डॉ अमोल मुळे, डॉ अजय देशमुख यांनी प्राथमिक उपचार करून दोघांना घाटी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. भोकरदन पोलिसात काळी पिवळी चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली.वालसा वडाळा या गावात होळीच्या सणाच्या दिवशीच पवार कुटुंबातील आई व मुलगा यांचा अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. या गावात होळी पेटली नाही. मात्र कमलबाई व रवींद्र पवार या आई व मुलाची रात्री ७ वाजता चिंता रचण्यात आली होती. यावेळी शोकाकुल वातावरणात अंत्यसस्कार करण्यात आले़