शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

मोसंबी पीकविमा वाटपात गोंधळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : हवामानावर आधारित फळ पिकविमा वाटपात मोठा गोंधळ झाल्याचे पुढे आले आहे. ज्या कंपनीने हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हवामानावर आधारित फळ पिकविमा वाटपात मोठा गोंधळ झाल्याचे पुढे आले आहे. ज्या कंपनीने हा विमा स्विकारला होता, त्या कंपनीकडून नुकसान भरपाईची रक्कम वाटप करतांना त्यात अनेकांवर अन्याय झाला असून, काही शेतकऱ्यांकडे फळबाग नसतानाही त्यांना विमा मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी करून जिल्हाधिका-यांनी न्याय द्यावा अशी मागणी आ. राजेश टोपे यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.एकीकडे दुष्काळ असल्याने आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्यावर्षी भरलेला पिकविमा आता कुठे पाठपुराव्या नंतर भेटला आहे. मात्र त्यातही अनेक तांत्रिक चुकांमुळे मोठा गोंधळ उडाला आहे. एकाच गावातील काहींची नावे मंजूर यादीत आहेत, तर काहींनी विमाहप्ता भरूनही तो त्यांना मिळालेला नाही. त्यामुळे शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिका-यांनी संबंधित कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांना जालन्यात बोलावून त्यांच्याकडून खुलासा मागणावा असेही सांगितले आहे. या गंभीर विषयात जिल्हाधिकारी तसेच शासनाने लक्ष न घातल्यास राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही टोपे यांनी दिला आहे.

टॅग्स :fruitsफळेAgriculture Sectorशेती क्षेत्रCrop Insuranceपीक विमा