शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोसंबी पीकविमा वाटपात गोंधळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : हवामानावर आधारित फळ पिकविमा वाटपात मोठा गोंधळ झाल्याचे पुढे आले आहे. ज्या कंपनीने हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हवामानावर आधारित फळ पिकविमा वाटपात मोठा गोंधळ झाल्याचे पुढे आले आहे. ज्या कंपनीने हा विमा स्विकारला होता, त्या कंपनीकडून नुकसान भरपाईची रक्कम वाटप करतांना त्यात अनेकांवर अन्याय झाला असून, काही शेतकऱ्यांकडे फळबाग नसतानाही त्यांना विमा मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी करून जिल्हाधिका-यांनी न्याय द्यावा अशी मागणी आ. राजेश टोपे यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.एकीकडे दुष्काळ असल्याने आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्यावर्षी भरलेला पिकविमा आता कुठे पाठपुराव्या नंतर भेटला आहे. मात्र त्यातही अनेक तांत्रिक चुकांमुळे मोठा गोंधळ उडाला आहे. एकाच गावातील काहींची नावे मंजूर यादीत आहेत, तर काहींनी विमाहप्ता भरूनही तो त्यांना मिळालेला नाही. त्यामुळे शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिका-यांनी संबंधित कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांना जालन्यात बोलावून त्यांच्याकडून खुलासा मागणावा असेही सांगितले आहे. या गंभीर विषयात जिल्हाधिकारी तसेच शासनाने लक्ष न घातल्यास राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही टोपे यांनी दिला आहे.

टॅग्स :fruitsफळेAgriculture Sectorशेती क्षेत्रCrop Insuranceपीक विमा