शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

पासपोर्ट कार्यालयात महिन्याभराची वेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 01:21 IST

वर्षभरापूर्वीच सुरु झालेल्या जालना येथील पासपोर्ट कार्यालयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसभरात ४० ते ४५ जणांच्या कागदपत्राची पडताळणी केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वर्षभरापूर्वीच सुरु झालेल्या जालना येथील पासपोर्ट कार्यालयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसभरात ४० ते ४५ जणांच्या कागदपत्राची पडताळणी केली जात आहे. यामुळे जालनेकरांना दिलासा मिळाला आहे. संबंधितांना आता नागपुरच्या वाऱ्या बंद झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.परराष्ट्र मंत्रालय व डाक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २६ मार्च २०१८ पासून जालना येथे पासपोर्ट कार्यालयाचे कामकाज सुरु झाले आहे. प्रारंभीपासून अर्जदारांची संख्या वाढली आहे. जालना कार्यालयात पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना जवळसपास एक ते दीड महिना वेटिंगवर राहावे लागत आहे. केवळ तीन कर्मचाºयावर सुरु असलेल्या या कार्यालयात दररोज ४० ते ४५ जणांच्या अर्जाची पडताळणी केली जात आहे. एक वर्षाच्या कालावधीत जवळपास ९ हजार अर्ज आले असून येथील बहुतांश अर्जाची पडताळणी झाली आहे.जालना येथे कार्यालय सुरु व्हावे, यासाठी नागरिक, व्यापा-यांनी मागणी केली होती. २६ मार्च पासून सुरु झालेल्या या कार्यालयात तातडीने सुविधा मिळत असल्याने अर्जदारांची सोय झाली आहे. यापूर्वी जालन्याच्या नागरिकांना नागपूर येथे जावे लागत होते. सध्या हजयात्रा, शासकीय कर्मचारी, तसेच उन्हाळी सुट्या, आणि परदेशात शिक्षणासाठी जाणाºयांचे अर्ज अधिक आहे. या शिवाय जालन्यात कार्यालय झाल्यामुळे अनेकजण पासपोर्ट काढून घेत आहेत. नवीन असलेल्या कार्यालयात व्यवस्थापक म्हणून पी. आर. मोरे तर त्यांना सहायक म्हणून एन.जी. तोडकर ए ए. शेळके हे काम पाहत आहेत. मोरे हे परराष्ट्र मंत्रालयाकडून जालना कार्यालयात प्रमुख आहेत. तर स्थानिक पोस्ट कार्यालयातून दोन कर्मचारी नियुक्त केले आहेत. दररोज ४० जणांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आमंत्रिक केले जाते. त्यामुळे दिलेल्या वेळेत काम होत असल्याने अर्जदारही समाधान व्यक्त करत आहेत.परदेशात नोकरी, व्यवसाय किंवा पर्यटनासाठी जाणाºया नागरिकांना पासपोर्ट काढायला पूर्वी बाहेरच्या जिल्ह्यात जावे लागत असल्याने वेळ, आणि पैशा अधिक खर्च करावा लागत होता. आता जालन्यात कार्यालय झाल्याने चांगली सोय झाली आहे.दरम्यान जालना येथील पासपोर्ट कार्यालयाचे व्यवस्थापक पी. आर मोरे म्हणाले. २६ मार्च कामकाज सुरु झाले आहे. दररोज किमान ४० ते ४५ जण पडताळणीसाठी येत आहे. या सुविधेमुळे नागरिक, विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाल्याचे नागरिक सांगत आहेत.

टॅग्स :passportपासपोर्टTravel Tipsट्रॅव्हल टिप्स