शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

पासपोर्ट कार्यालयात महिन्याभराची वेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 01:21 IST

वर्षभरापूर्वीच सुरु झालेल्या जालना येथील पासपोर्ट कार्यालयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसभरात ४० ते ४५ जणांच्या कागदपत्राची पडताळणी केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वर्षभरापूर्वीच सुरु झालेल्या जालना येथील पासपोर्ट कार्यालयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवसभरात ४० ते ४५ जणांच्या कागदपत्राची पडताळणी केली जात आहे. यामुळे जालनेकरांना दिलासा मिळाला आहे. संबंधितांना आता नागपुरच्या वाऱ्या बंद झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.परराष्ट्र मंत्रालय व डाक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २६ मार्च २०१८ पासून जालना येथे पासपोर्ट कार्यालयाचे कामकाज सुरु झाले आहे. प्रारंभीपासून अर्जदारांची संख्या वाढली आहे. जालना कार्यालयात पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना जवळसपास एक ते दीड महिना वेटिंगवर राहावे लागत आहे. केवळ तीन कर्मचाºयावर सुरु असलेल्या या कार्यालयात दररोज ४० ते ४५ जणांच्या अर्जाची पडताळणी केली जात आहे. एक वर्षाच्या कालावधीत जवळपास ९ हजार अर्ज आले असून येथील बहुतांश अर्जाची पडताळणी झाली आहे.जालना येथे कार्यालय सुरु व्हावे, यासाठी नागरिक, व्यापा-यांनी मागणी केली होती. २६ मार्च पासून सुरु झालेल्या या कार्यालयात तातडीने सुविधा मिळत असल्याने अर्जदारांची सोय झाली आहे. यापूर्वी जालन्याच्या नागरिकांना नागपूर येथे जावे लागत होते. सध्या हजयात्रा, शासकीय कर्मचारी, तसेच उन्हाळी सुट्या, आणि परदेशात शिक्षणासाठी जाणाºयांचे अर्ज अधिक आहे. या शिवाय जालन्यात कार्यालय झाल्यामुळे अनेकजण पासपोर्ट काढून घेत आहेत. नवीन असलेल्या कार्यालयात व्यवस्थापक म्हणून पी. आर. मोरे तर त्यांना सहायक म्हणून एन.जी. तोडकर ए ए. शेळके हे काम पाहत आहेत. मोरे हे परराष्ट्र मंत्रालयाकडून जालना कार्यालयात प्रमुख आहेत. तर स्थानिक पोस्ट कार्यालयातून दोन कर्मचारी नियुक्त केले आहेत. दररोज ४० जणांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आमंत्रिक केले जाते. त्यामुळे दिलेल्या वेळेत काम होत असल्याने अर्जदारही समाधान व्यक्त करत आहेत.परदेशात नोकरी, व्यवसाय किंवा पर्यटनासाठी जाणाºया नागरिकांना पासपोर्ट काढायला पूर्वी बाहेरच्या जिल्ह्यात जावे लागत असल्याने वेळ, आणि पैशा अधिक खर्च करावा लागत होता. आता जालन्यात कार्यालय झाल्याने चांगली सोय झाली आहे.दरम्यान जालना येथील पासपोर्ट कार्यालयाचे व्यवस्थापक पी. आर मोरे म्हणाले. २६ मार्च कामकाज सुरु झाले आहे. दररोज किमान ४० ते ४५ जण पडताळणीसाठी येत आहे. या सुविधेमुळे नागरिक, विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाल्याचे नागरिक सांगत आहेत.

टॅग्स :passportपासपोर्टTravel Tipsट्रॅव्हल टिप्स