शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

मोदींचे ‘जुमले’ आता चालणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:47 IST

गेल्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी देशोतील नागरिकांना चुनावी जुमले च्या माध्यमातून आर्षित करून अनेक खोटी स्वप्ने दाखवलिी होती. आगामी निवडणुकीत जनता त्यांच्या भूल-थापांना बळी पडणार नाही, असे मत केशवचंद यादव यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी देशोतील नागरिकांना चुनावी जुमले च्या माध्यमातून आर्षित करून अनेक खोटी स्वप्ने दाखवलिी होती. मात्र, नागरिकांना आता सर्व काही कळून चुकले असून, आगामी निवडणुकीत जनता त्यांच्या भूल-थापांना बळी पडणार नाही, असे मत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केले. त्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेली युवा क्रांती यात्रा गुरूवारी जालन्यात आली होती. त्यावेळी या याात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी या युवा क्रांती यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचे धर्मनिरपेक्ष विचारांची आज देशाला कशी गरज आहे, हे पटवून दिले जात आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकार सर्वच आघाड्यांवर कसे अपयशी ठरले आहे, याची माहिती जनसामान्यांना दिली जात असल्याचे यादव यांनी सांगिले. या यात्रेस संपूर्ण देभर मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले.यावेळी केशवचंद यादव यांचे अंबड चौफुलीजवळ जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीनिवास, महासचिव प्रतिभा रघुवंशी, सचिव मनिष चौधरी, युवक कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, उपाध्यक्ष कुणाल राऊत, सरचिटणीस हेमंत उगले यांची प्रमुख उपस्थिती होती. अंबड चौफुलीजवळ युवा क्रांती यात्रेचे आगमन झाल्यानंतर जालना जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, माजी आ. कैलास गोरंट्याल, आर. आर. खडके, भीमराव डोंगरे, कल्याण दळे, राजाभाऊ देशमुख, शेख महेमूद, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, सत्संग मुंडे, राजेंद्र राख, राजेश राठोड, विजय चौधरी, विमल आगलावे, बदर चाऊस, आनंद लोखंडे, दिनकर घेवंदे, राम सावंत आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी