शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

मोदींचे ‘जुमले’ आता चालणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:47 IST

गेल्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी देशोतील नागरिकांना चुनावी जुमले च्या माध्यमातून आर्षित करून अनेक खोटी स्वप्ने दाखवलिी होती. आगामी निवडणुकीत जनता त्यांच्या भूल-थापांना बळी पडणार नाही, असे मत केशवचंद यादव यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी देशोतील नागरिकांना चुनावी जुमले च्या माध्यमातून आर्षित करून अनेक खोटी स्वप्ने दाखवलिी होती. मात्र, नागरिकांना आता सर्व काही कळून चुकले असून, आगामी निवडणुकीत जनता त्यांच्या भूल-थापांना बळी पडणार नाही, असे मत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केले. त्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेली युवा क्रांती यात्रा गुरूवारी जालन्यात आली होती. त्यावेळी या याात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी या युवा क्रांती यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचे धर्मनिरपेक्ष विचारांची आज देशाला कशी गरज आहे, हे पटवून दिले जात आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकार सर्वच आघाड्यांवर कसे अपयशी ठरले आहे, याची माहिती जनसामान्यांना दिली जात असल्याचे यादव यांनी सांगिले. या यात्रेस संपूर्ण देभर मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले.यावेळी केशवचंद यादव यांचे अंबड चौफुलीजवळ जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीनिवास, महासचिव प्रतिभा रघुवंशी, सचिव मनिष चौधरी, युवक कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, उपाध्यक्ष कुणाल राऊत, सरचिटणीस हेमंत उगले यांची प्रमुख उपस्थिती होती. अंबड चौफुलीजवळ युवा क्रांती यात्रेचे आगमन झाल्यानंतर जालना जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, माजी आ. कैलास गोरंट्याल, आर. आर. खडके, भीमराव डोंगरे, कल्याण दळे, राजाभाऊ देशमुख, शेख महेमूद, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, सत्संग मुंडे, राजेंद्र राख, राजेश राठोड, विजय चौधरी, विमल आगलावे, बदर चाऊस, आनंद लोखंडे, दिनकर घेवंदे, राम सावंत आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी