शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मोबाईलची चोरी करणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:31 IST

आठवडी बाजारात नागरिकांच्या मोबाईलची चोरी करणारी टोळी भोकरदन पोलिसांनी शनिवारी मोठ्या शिताफितीने जेरबंद केली.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : येथील आठवडी बाजारात नागरिकांच्या मोबाईलची चोरी करणारी टोळी भोकरदन पोलिसांनी शनिवारी मोठ्या शिताफितीने जेरबंद केली. आठ मोबाईल आणि एक कार असा ४ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.भोकरदन शहरात शनिवारी मोठा आठवडी बाजार भरतो. बाजारात खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातून मोठी गर्दी करतात. याच गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरट्यांनी गेल्या तीन महिन्यापासून आठ ते दहा नागरिकांचे मोबाईल लांबवले होते. याची तक्रार नागरिकांनी पोलिसात दिली होती.याची दखल घेत पोलिसांनी शनिवारी आठवडी बाजारात साध्या वेशात गर्दीमध्ये पोलिसांना पाठवून चोरट्याचा शोध घेतला. एका जणाच्या खिशातून मोबाईल चोरतांना शेख अकिल शेख शब्बीर (३१) रा. कोसाड जि. सुरत याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून चोरीचे सहा मोबाईल हस्तगत केले. पोलीसी खाक्या दाखवताच त्याने इतर सहा साथीदारासह मोबाईलची चोरी केल्याची कबूली दिली.उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंदन इमले, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साखळे, पोलीस कर्मचारी विजय जाधव, रूस्तुम जैवळ, जगन जाधव, अभिजीत वायकोस, समाधान जगताप यांनी कारवाई करुन मोलासिम तौसीफ गुलामभाई (२९) रा. सुरत, सय्यद शकुर सय्यद नूर याला ताब्यात घेतले.कृष्णा मोरे यांच्या तक्रारीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास ज्ञानेश्वर साखळे हे करीत आहे़

टॅग्स :ThiefचोरArrestअटकMobileमोबाइल