शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव वीज बिलावरून मनसे आक्रमक; महावितरणच्या कार्यालयात केली तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 16:35 IST

वीज ग्राहकांचे तीन महिन्यांचे बिल माफ करण्याची केली मागणी

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत; शासनाने ग्राहकांना दिलासा द्यावा

अंबड ( जालना ) : लॉकडाऊन काळातील वाढीव बिलावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. महावितरणच्या अतिरिक्त उपकार्यकारी अभियंता यांना सोमवारी (दि. २४) दुपारी मनसे कार्यकर्त्यांनी वाढीव बिलाबाबत जाब विचारला. त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड करून महावितरणच्या कारभाराचा निषेध केला. 

लॉकडाऊनच्या काळात मीटर रिडिंग घेणे महावितरण कंपनीने बंद केले होते. त्यामुळे सरासरीच्या 10% बिल ग्राहकांना ऑनलाइन पाठवण्यात येत होते. जून महिन्यात रिडिंग घेऊन ग्राहकांना बिल पाठवण्यात आले. मात्र, हे बिल बघून ग्राहक चक्रावले आहेत. महिन्याला साधारणत: 500 ते 700 रुपये बिल येणाऱ्या ग्राहकांना 3 महिन्याचे साडेतीन हजार ते चार हजार रुपये बिल आले आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या लोकांना खाण्याचा प्रश्नाला समोरे जावे लागतेय. यातच हजारो रुपये कुठून आणायचे हा प्रश्न आहे. 

यामुळे वीज ग्राहकांचे तीन महिन्यांचे बिल माफ करावे, उर्वरित बिलाची रक्कम सवलत देऊन टप्प्याटप्यांने वसूल करावी, वीज जोडणी खंडीत करुन नये अशी मागणी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. याचे निवेदन महावितरणच्या अतिरिक्त उपकार्यकारी अभियंता यांना देण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांनी याची दखल न घेतल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी कार्यालयावर हल्लाबोल केला. मनसेचे बळीरामा खटके, पंडित पाटील, कृष्णा गोरे यांनी महावितरणच्या कारभाराचा निषेध केला.

टॅग्स :MNSमनसेJalanaजालना